Indian mythology

Sadguru Shree Aniruddha Bapu do mentions storys from the Indian Mythology many a times through his pravachans

The Guruvaakya

This Thursday, Bapu (Aniruddhasinh) began His discourse on the Shree Saisachcharit with the explanation of the following verse from the first chapter:
अखंड गुरुवाक्यानुवृत्ती l दृढ धरितां चित्तवृती l श्रध्देचिया अढळ स्थिती l स्थैर्यप्राप्ति निश्‍चळ ll  
(When along with firm faith, the ‘Guruvaakya’ roots firmly at all times in the mind, imbibes and seeps deep into every spontaneous response and becomes a predisposition to all thought and deed and in fact the mind-set, when the Guruvaakya seizes, reigns over the chitta, it strengthens further the faith in the heart and leads for sure to the attainment of a state of absolute stability and contentment.)
To begin with, the first line of the verse was taken up for study. What exactly is the “Guruvaakya”? In the course of the explanation, Bapu (Aniruddhasinh) cited the 11 Assurances of Sainath. All of these eleven were indeed assurances given by Sainath, they were all His words, His pledge. But which among these is the ‘Guruvaakya’? Bapu asked all the shradhavaans who were present. Each arrived at a different conclusion and so had a different reply to give. Finally Bapu (Aniruddhasinh) said, शरण मज्‌ आला, आणि वाया गेला दाखवा दाखवा ऎसा कोणी” (Show me a person who surrendered unto Me with all his love and faith and ended up wasting himself!! There just cannot exist such a being) was the Guruvaakya. Bapu (Aniruddhasinh) then went on to explain what the concept of the “Guruvaakya” actually meant. (The Guruvaakya is the word of assurance, of certainty that on the one hand is in essence, a reflection of the Guru’s own mission, principles and mind and on the other, is that one word on His part sufficing to tide over the shraddhavaan in any and every situation in life. It is that word that contains all the Guru’s love for His bhaktas and His responsibility towards them). 

So the question that naturally arose in every Shraddhavaan mind was, ‘What about the Guruvaakya of our Sadguru? Which one is it?’ Bapu (Aniruddhasinh) then explained which one was the Guruvaakya He had given to us and also added when it was pronounced. Shri. Ajaysinh Kelaskar, a shraddhavaan friend stood up to play for all present, this very “Guruvaakya” in Bapu’s (Aniruddhasinh) own voice. Ajaysinh had heard it during the Atmabal Mahotsav and had very lovingly recorded it at the time. “I will never forsake you”is Bapu’s (Aniruddhasinh) Word, His promise to His shraddhavaan friends and that is His “Guruvaakya”. Many of us shraddhavaans wish to have the recording of Bapu’s (Aniruddhasinh) Guruvaakya in Bapu’s(Aniruddhasinh) own voice. And so, I am attaching to this post, the recording of this Guruvaakya for the sake of all the shraddhavaan Bapu bhaktas.

Durga

  दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारी जन्ममरणांतें वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥ 1 ॥ जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥ साही विवाद करिता पडिले प्रवाही । ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ जय देवी… प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनि सोडवी तोडी

दररोज दहा मिनिटे शान्त बसा- भाग २ (Sit Quite For 10 Minutes Every Day- Part 2) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 18 June 2015

दररोज दहा मिनिटे शान्त बसा- भाग २ (Sit Quite For 10 Minutes Every Day- Part 2) रोज दिवसातून कमीत कमी दहा मिनिटे शान्तपणे बसा (Sit Quite). शान्तपणे बसण्याआधी ‘हरि ॐ, श्रीराम अंबज्ञ’ म्हणा आणि उठण्याआधी ‘जय जगदंब जय दुर्गे’ म्हणा. लक्ष्मी म्हणजे सर्व प्रकारची संपन्नता. अशा या लक्ष्मीमातेला श्रद्धावानाकडे घेऊन येणारा तिचा पुत्र त्रिविक्रम आहे. लक्ष्मीमातेचा श्रद्धावानाच्या जीवनात सर्वत्र संचार करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा त्रिविक्रम आहे. या शान्तपणे बसण्यामुळे हा

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 13) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 13) भारतवासीयांच्या जीवनात सुवर्ण (gold) आणि रौप्य (silver) यांचे स्थान प्राचीन काळापासून अबाधित आहे आणि ऋषिसंस्थेने भारतीय समाजजीवन सुन्दर रित्या घडवले आहे. (Ramayan) रामायणकाळातील ऋषि हे राजसत्तेसमोर लाचार झालेले नाहीत, हे आम्ही पाहतो. या ऋषिसंस्थेने भारतीय समाजास प्रपंच-परमार्थ दोन्ही सुन्दर रित्या करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. जातवेद हा मूळ ऋषि आहे आणि पुरोहितही. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत

स्वार्थ (Swaarth)

शोकविनाशक हनुमानजी | ShokVinashak Hanumanji हनुमानजी जिस तरह सीताशोकविनाशक हैं, उसी तरह रामशोकविनाशक एवं भरतशोकविनाशक भी हैं। मानव को यह सोचना चाहिए कि जो सीता और श्रीराम के शोक हो दूर कर सकते हैं, वे हनुमानजी क्या मेरे शोक को दूर नहीं कर सकते? अवश्य कर सकते हैं। हनुमानजी के शोकविनाशक सामर्थ्य के बारे में परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू  ने अपने १८ सितंबर २०१४ के हिंदी प्रवचन में बताया,

जय कपीस तिहुँ लोक उजागर - 2 (Jai Kapees Tihun Lok Ujaagar-2) - Aniruddha Bapu Hindi Discourse 11 Sep 2014

जय कपीस तिहुँ लोक उजागर | मन, प्राण और प्रज्ञा ये मानव के भीतर रहने वाले तीन लोक हैं । मानव के भीतर के इन तीनों लोकों का उजागर होना मानव का विकास होने के लिए आवश्यक होता है । इन तीनों लोकों को उजागर करने के हनुमानजी के कार्य के बारे में सद्गुरुपरम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू ने  अपने ११ सितंबर २०१४ के प्रवचन में बताया, जो आप

जय कपिश तिहु लोक उजागर ( Jai Kapish Tihu Lok Ujagar ) - Aniruddha Bapu Hindi Discourse 11 Sep 2014

जय कपिश तिहु लोक उजागर | सन्तश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी श्रीहनुमानचलिसा स्तोत्र में हनुमानजी को ‘कपिश’ कहकर संबोधित करते हैं । ‘कपिश’ यह संबोधन ‘कपि’ और ‘ईश’ इन दो शब्दों का अर्थ अपने ११ सितंबर २०१४ के हिंदी प्रवचन में परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ने बताया । जिसे आप इस इस व्हिडियो में देख सकते हैं l ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

रामनाम सहज सोपे नाम (Ram Naam is Simple and Easy) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे आधी जे प्रश्न सोपे आहेत ते सोडवले पाहिजेत, त्याप्रमाणे परमार्थातही सर्वांत सहजसोप्या असणार्‍या अशा रामनामापासून सुरुवात केली पाहिजे. हे सहज नाम म्हणजेच रामनाम घेता घेता सहजपणे सहज प्राणायाम घडेल आणि त्यातून रामनाम अधिक दृढ होईल. सहजनाम असणार्‍या रामनामाबद्दल आणि रामनामामुळे मिळणार्‍या सहजलाभांबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या  ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

सहजनाम (Sahaj - Naam) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

सर्व नामांमध्ये रामनाम आणि गुरुनाम यांना सहजनाम म्हटले जाते. मानवाच्या जीवनात उचितास वाढवणे, अनुचितास नष्ट करणे, मानवाचा जीवनविकास घडवणे अशा प्रकारची सर्व कार्ये सहजनाम करते. रामनामाच्या सहजनामत्वाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

सहज प्राणायाम (Sahaj Pranayam) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

श्रवणातूनच माणूस बोलायला शिकतो. भक्तिमार्गातसुद्धा श्रवणभक्ती कमी असलेला मुका होतो म्हणजेच जो भगवंताचे नाम-लीला-गुणसंकीर्तन श्रवण करत नाही, त्याची भक्ती कमी होते. श्रवणापासून सुरू होणारा हा नामयज्ञ प्रत्येक श्वासाबरोबर व्हायला हवा. शेकोटी आणि यज्ञ यात जो फरक आहे, तोच फरक माणूस नेहमी करतो तो श्वासोच्छ्वास आणि सहज प्राणायाम यात आहे. सहज प्राणायाम हाच यज्ञ कसा आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या

विश्वामित्रप्रिय: श्रुती (Vishvamitrapriyah Shrutee)  - Aniruddha Bapu Marathi Discourse 24 March 2005

मानवाची अधोगती होऊ नये म्हणून सद्‍गुरुतत्त्वाची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी श्रवणभक्ती करणे आवश्यक आहे. विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.