समीरदादा

अशीच एक स्थापना मला आठवते ती श्री महादुर्गेश्‍वरीची. महादुर्गेश्‍वर लिंग  सर्वप्रथम बापूंनी  आमच्याकडे दिलं. हे महादुर्गेश्‍वर लिंग जे आहे तेे अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असं लिंग आहे. हे कलियुगातलं आद्य ज्योर्तिलिंग आहे. हा स्त्रीअंबिकेश्‍वर आहे. ह्याची पूजा योग्य पद्धतीने झाली पाहिजे. आणि एकदा प्रवचनामध्ये कार्याची सिद्धता आणि शुद्धता या दोन गोष्टींचा विचार बापूंच्या मुखातून नेहमी येत असतो. परंतु ते ज्योर्तिलिंग ठेवताना ते किमान एक महिना तरी कुठल्यातरी पुरोहिताकडे असावं या उद्देशाने ते आमच्याकडे दिलं होतं. या लिंगाची पूजा कशी करावी हे सांगण्यात आलं. त्यापद्धतीने पूजा सिद्ध झाली आणि ज्या दिवशी त्याची स्थापना करायची होती पहाटे साडेतीन वाजता ज्योर्तिलिंग आमच्या घरातून बापूंच्या घरी आणलं. बापू आणि आईने ज्योर्तिलिंगांचे औक्षण केलं. आणि ज्या ठिकाणी याची स्थापना करायची होती त्या स्थापनेपासून मुख्य दरवाजापर्यंत गुरूक्षेत्रम्च्या मुख्य दरवाजापर्यंत समीरदादा, पौरससिंह आणि स्वप्नीलसिंह या तिघांनीही सात वेळेस दडंवत घालून  यायचं आणि त्यानंतर त्याचं दर्शन घ्यायचं  असं सांगण्यात आलं होतं.

ते ज्योर्तिलिंग घेऊन यायचं अन् त्याला हळदकुंकू लावायचं असं न करता त्याचा जो विधी होता तो विधी योग्य पद्धतीने करून सातवेळेस दंडवत घालून ते तिघेही प्रत्यक्षपणे आले. त्यानंतर पायघड्या त्यांनी धोतराच्या आणि साडीच्या घालून ते ज्योर्तिलिंग आपल्या स्थानावरती स्थापन केलं. ज्यावेळेस त्या ज्योर्तिलिंगाला  परिक्रमा घालायची होती त्यावेळेस बापू स्वत: अनवाणी बापू आमच्या समक्ष  होते. आणि ते ज्योर्तिलिंग स्थापन करण्यापूर्वी सर्वत्र वाद्यांच्या गजरामध्ये त्याला पूर्ण हॅप्पी होमच्या परिसरामध्ये परिक्रमा घालण्यात आली.

ज्योर्तिलिंगाची स्थापना झाली. बापूंच्या घरांमध्ये पौरससिंह आणि निष्ठाविरा या दोघांनी नवचण्डी यागाचे अनुष्ठान  केलं. त्या यागामध्ये आवश्यक असणार्‍या गोष्टी त्या बापूंना विचारून घेतल्या जात होत्या. हा याग कशापद्धतीने कोणत्या पद्धतीने करावा याची माहिती घेतली जात होती. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून तीन-तीन चार-चार दिवस आधी या सर्व गोष्टींच्या मिटींग्ज घेतल्या जात होत्या. त्या मिटींग्समध्ये लिस्टींग केलं जायचं. साहित्य कुठल्या प्रकारे जमवायचं कुठल्या पद्धतीने साहित्य एकत्र करायचं. त्यांचा उद्देश हाच असायचा. नंदाईने एकदा बोलून पण दाखविला आमचा उद्देश हाच आहे. पूजा होत असताना सगळ्यांनी त्या पूजेचा आनंद घेतला पाहिजे. कुठलीतरी गोष्ट राहिली आणि त्या गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष लागते. त्यामुळे सगळ्यांनी त्या पूजेकडे लक्ष द्यावं असं न होता सगळ्या गोष्टीचं लिस्टींग करून त्याचं डिव्हायडेशन करून प्रत्येकाने ती व्यवस्थित सामुग्री एकत्र करावी आणि ऐन पूजेच्या वेळी ती सामुग्री शोधण्यात वेळ न दवडता  मूळ पुजेकडे किंवा मूळ गाभा आहे  त्याकडे लक्ष द्यावे. या हेतूमुळे सगळेजण त्या पूजेचा आनंद घेताना दिसत होता.

ऑनलाईन हिन्दी eWeekly (e साप्ताहिक) के शुभारंभ के बारे में (Online e weekly Ambadnya Pratyaksha)

मैनें अपने कल के पोस्ट में प्रत्यक्ष जैसे एक eWeekly का ’महाशिवरात्री’ के शुभ अवसर पर प्रकाशित होने की घोषणा की थी l पर परमपूज्य बापू के निर्देश से यह eWeekly कल के बदले अगले सप्ताह, याने गुरूवार दिनांक, ६ मार्च २०१४ के दिन प्रकाशित किया जाएगा l ll हरि ॐ ll  ll श्रीराम ll  ll अंबज्ञ ll —————————————————————————————————————————————————————- In my yesterday’s Hindi blogpost I had mentioned that we are launching a Pratyaksha-like eWeekly in

ऑनलाईन हिन्दी eWeekly (e साप्ताहिक) का शुभारंभ

आप यह जानते ही होंगे कि दत्तगुरु पब्लिकेशन्स के द्वारा कृपासिन्धु यह मासिक पत्रिका मराठी, हिन्दी, गुजराती एवं अंग्रेजी इन चार भाषाओं में प्रकाशित की जाती है। अब दत्तगुरु पब्लिकेशन्स प्रत्यक्ष को eWeekly स्वरूप में प्रकाशित करने जा रहा है और यह प्रकाशन लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड की सहायता से हो रहा है। सभी श्रद्धावान जानते हैं कि दैनिक ‘प्रत्यक्ष’ का यह नौवाँ वर्ष चल रहा है। यह समाचारपत्र मुख्य रूप से मराठी में

बा पु ने पिछले गुरुवार को यानी २३-०१-२०१४ को ‘सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।’ इस ‘दुर्गा मंत्र’ के अल्गोरिदम पर प्रवचन किया । इस प्रवचन का हिन्दी अनुवाद ब्लॉग पर विस्तृत रूप में अपलोड किया गया है । इस प्रवचन के दो महत्त्वपूर्ण मुद्दें थे- १) यह अल्गोरिदम निश्चित रूप से क्या है और २) इस अल्गोरिदम के विरोध में महिषासुर किस तरह कार्य करता है

जीवनातील चोखंदळपणाचे महत्व Importance of fastidious (insistence for righteousness) in life (Aniruddha Bapu - Marathi Pravachan 16 Jan 2014)

परम पूज्य सद्‌गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी गुरूवार दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी श्री हरिगुरूग्राम येथे केलेल्या मराठी प्रवचना दरम्यान सामान्य माणसाच्या जीवनात चोखंदळपणाचे महत्व स्पष्ट केले. ते ह्या व्हिडिओत आपण पाहू शकतो.

प्रपत्ती - आप्पत्ती निवारण करणारी शरणागती... (Prapatti)

मागच्या वर्षीप्रमाणे, याही वर्षी , परम पूज्य नंदाईंच्या मार्गदर्शनाखाली, हॅपी होममध्ये, श्रीमंगलचण्डिका प्रपत्तीची धावपळ सुरू झालेली पाहिली. नंदाई, तेथील काही श्रद्धावान स्त्रियांशी बोलत असताना म्हणाल्या, ‘तयारीची सुरुवातच आपण रामराज्याच्या पुस्तकात बापूंनी प्रपत्तीबद्दल सांगितलेली माहिती वाचूनच करुया. म्हणजे बापूंना काय अपेक्षित आहे ते आपल्याला नीट कळेल. दरवर्षी प्रपत्तीच्या आधी ही माहिती सर्व श्रद्धावान स्त्रियांनी वाचली म्हणजे त्यांना बापूंची भूमिका नीट समजून घेता येईल. ….आणि तेव्हाच मला आठवण झाली रामराज्याच्या प्रवचनाची, तो दिवस

ऑनलाईन डोनेशन अभी सभी जगह उपलब्ध

इन दिनों श्रीवर्धमान व्रताधिराज चल रहा है। व्रत के दौरान श्रद्धावान तीर्थ स्थलों पर दर्शन / उपासना हेतु जाते हैं। साथ ही साथ सभी उपासना केन्द्रों पर जानेवाले तथा न जा पानेवाले श्रद्धावान गुरुपूर्णिमा अथवा अनिरुद्ध पूर्णिमा के समय तो सद्गुरु के दर्शन के लिए आते ही हैं। वे श्रद्धावान उन उत्सवों के समय तहेदिल से बापूजी को कुछ न कुछ देना चाहते हैं। मगर सद्गुरु बापू तो व्यक्तिगत तौर पर कभी भी किसी

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धजी द्वारा श्रद्धावानों के लिए तय किए हुए मानदण्ड

३० अगस्त २००९ के रोज़ दैनिक प्रत्यक्ष में छपे हुए अग्रलेख में परमपूज्य सद्गुरु बापूजी ने उन्हें ‘क्या पसंद है और क्या पसंद नहीं है’ यह स्पष्टरूप में कहा था। इस अग्रलेख के जरिए बापूजी ने ९ मानदण्ड दिए थे जो संस्था से जुड़े हुए प्रत्येक कार्यकर्ता के लिए संचालित किए जाते हैं। संस्था के कार्य में सेवा करनेवाले प्रत्येक कार्यकर्ता के लिए यह मानदण्ड हमेशा लागू रहेंगे। इन मानदण्डों के आधार पर प्रत्येक श्रद्धावान को किसी भी अधिकारपद पर

परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी दिलेले मापदंड(9 Commandments given by Aniruddha Bapu)

३० ऑगस्ट २००९ रोजीच्या दैनिक प्रत्यक्षमध्ये आलेल्या अग्रलेखात परमपूज्य सद्गुरु बापूंनी त्यांना ‘काय आवडते व काय आवडत नाही’ हे स्पष्टपणे दिले होते. हे मांडताना ह्या अग्रलेखामध्ये बापूंनी ९ मापदंड दिले होते जे संस्थेशी निगडीत प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राबविले जातात. संस्थेच्या कामात सेवा करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हे मापदंड कायमच लागू असतील. ह्या मापदंडांच्या आधारे प्रत्येक श्रद्धावानाला कुठल्याही अधिकारपदावर असलेल्या व्यक्तीचे वर्तन पारखण्याचादेखील पूर्ण अधिकार आहे.   या वर्षीच्या अनिरुध्दपौर्णिमेच्या माझ्या भाषणात म्हटल्याप्रमाणे

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi,

भारत सर्वाधिक युवाओं का देश बनता जा है। इसी मात्रा में, इस युवा देश में युवाओं के सर्वाधिक पसंदीदा माध्यमवाले सोशल मीडिया का प्रभाव बहुत अधिक मात्रा में बढ़ता जा रहा है। देश में नेटीजन्स की संख्या करोड़ों में बढ़ रही है, ऐसे में कोई भी सोशल मीडिया के बढ़ते प्रभाव को रोक नहीं सकेगा।  टेक्नोलॉजी के विकास के साथ साथ अधिकाधिक व्यापक होता हुआ यह माध्यम आज विश्व पर अपना अधिपत्य जमाए हुए है। जीवन के प्रत्येक क्षेत्र