विश्वास

सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक (Sahastra Tulsipatra Visheshank)

दैनिक ‘प्रत्यक्ष’ के कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात हम सबके चहीते सद्गुरु अनिरुद्ध बापू द्वारा लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी के ‘श्रीरामचरितमानस’ लिखित सुन्दरकाण्ड पर आधारित ‘तुलसीपत्र’ नामक अग्रलेखश्रृंखला का 1000वां लेख दि. 05-08-2014 को प्रकाशित हुआ। इस अग्रलेखश्रृंखला द्वारा बापू श्रद्धावानों के जीवन के सभी क्षेत्रों में विकास करने संबंधी मार्गदर्शन कर रहे हैं, दुष्प्रारब्ध से लड़ने की कलाकुशलता सिखा रहे हैं और साथ ही साथ संकटों से समर्थरूप

रामनाम सहज सोपे नाम (Ram Naam is Simple and Easy) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे आधी जे प्रश्न सोपे आहेत ते सोडवले पाहिजेत, त्याप्रमाणे परमार्थातही सर्वांत सहजसोप्या असणार्‍या अशा रामनामापासून सुरुवात केली पाहिजे. हे सहज नाम म्हणजेच रामनाम घेता घेता सहजपणे सहज प्राणायाम घडेल आणि त्यातून रामनाम अधिक दृढ होईल. सहजनाम असणार्‍या रामनामाबद्दल आणि रामनामामुळे मिळणार्‍या सहजलाभांबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या  ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

श्वासोच्छ्वासक्रियेत चालणारा नामजपयज्ञ (Naam-jap-yajna in Breathing) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

श्वासोच्छ्वास हा अजपाजप आहे म्हणजेच मुद्दाम न जपता आपोआप होणारा जप आहे. हा ’हंस: सोऽहम्’ चा जप आहे, असेही म्हणतात. श्वासोच्छ्वासाची क्रिया मन, प्राण, प्रज्ञा यांच्याशी संबंधित असून त्रिताप दूर करणारी आहे. श्वासोच्छ्वासात चालणार्‍या नामजपयज्ञ याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.  ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

सहजनाम (Sahaj - Naam) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

सर्व नामांमध्ये रामनाम आणि गुरुनाम यांना सहजनाम म्हटले जाते. मानवाच्या जीवनात उचितास वाढवणे, अनुचितास नष्ट करणे, मानवाचा जीवनविकास घडवणे अशा प्रकारची सर्व कार्ये सहजनाम करते. रामनामाच्या सहजनामत्वाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक (Sahastra Tulsipatra Visheshank)

दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्याद्वारे लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींच्या ‘श्रीरामचरितमानस’मधील सुन्दरकाण्डावर आधारित ‘तुलसीपत्र’ या अग्रलेखमालेतील 1000वा लेख दि. 05-08-2014 रोजी प्रकाशित झाला. या अग्रलेखमालिकेतून श्रद्धावानांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास करण्यासंबंधी मार्गदर्शन बापु करत आहेत, दुष्प्रारब्धाशी लढण्याचे कलाकौशल्य शिकवत आहेत आणि त्याचबरोबर संकटांना समर्थपणे सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची कलाही. ‘तुलसीपत्र’ अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांचे 1000 लेख पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्टोबर

सहज प्राणायाम (Sahaj Pranayam) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

श्रवणातूनच माणूस बोलायला शिकतो. भक्तिमार्गातसुद्धा श्रवणभक्ती कमी असलेला मुका होतो म्हणजेच जो भगवंताचे नाम-लीला-गुणसंकीर्तन श्रवण करत नाही, त्याची भक्ती कमी होते. श्रवणापासून सुरू होणारा हा नामयज्ञ प्रत्येक श्वासाबरोबर व्हायला हवा. शेकोटी आणि यज्ञ यात जो फरक आहे, तोच फरक माणूस नेहमी करतो तो श्वासोच्छ्वास आणि सहज प्राणायाम यात आहे. सहज प्राणायाम हाच यज्ञ कसा आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या

आदिमाता तिच्या लेकरांवर प्रेम करते (Aadimata Loves Her Children) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014

अतिमायाळू आदिमाता सगळ्यांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. जो सच्चा श्रद्धावान आहे त्याचे पाप किंवा अन्य काहीही आदिमाता चण्डिका आणि तो श्रद्धावान यांच्या आड येऊ शकत नाही. माणसाने भक्ती करताना स्वत:तील न्यूनता, दोष आदि गोष्टींमुळे घृणा, भीती न बाळगता प्रेमाने भक्ती करत राहणे गरजेचे आहे,. माझी आदिमाता मला कधीच टाकणार नाही या विश्वासाने भक्ती करत राहणे महत्त्वाचे आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे

भगवंताकडे प्रेमाने प्रत्येक गोष्ट मागा (Ask for everything to God with Love) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014

Ask for everything to God with Love माणसाच्या मनासारखे झाले नाही की तो नशिबाला, देवाला किंवा परिस्थितीला दोष देतो. संत एकनाथांच्या ” एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा l हरिकृपे त्याचा नाश आहे ll” या वचनास मानवाने कधीही विसरता कामा नये. मानवाने ’ मी भगवंताचे लेकरू आहे’ या प्रेमाने भगवंताकडे हक्काने मागायला हवे. कितीही बिकट परिस्थिती असली तरी भगवंताकडेच प्रेमाने मागण्याने सर्व काही उचित कसे होते, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या

भक्तीपथावर चालताना भीती बाळगू नका (Do not be afraid while walking on Bhakti-Path) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014

Do not be afraid while walking on Bhakti-Path अनेक चुकीच्या धारणांमुळे काही जण स्वत:च्या मनात भीती बाळगतात. दिवा विझला म्हणजे प्राणज्योत मावळणार, दूध ऊतू गेलं म्हणजे काही तरी घोटाळा होणार अशा प्रकारच्या चुकीच्या धारणा बाळगू नयेत. परमात्म्याची भीती न बाळगता, तो परमात्मा दयाळू आहे या निष्ठेने निर्भय होऊन भक्तिपथावर चालत रहा, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥

Health of body - aniruddha bapu pravachan

Breathing is related with the health of Body as well as Mind मानवी देहामध्ये अग्नि आहे आणि त्यात अन्नाची आहुती मानव देत असतो व म्हणूनच भोजनक्रियेस यज्ञ म्हटले आहे. त्याचप्रमाणे श्वासाची क्रिया हीदेखील अव्याहतपणे चालणारा यज्ञ आहे आणि श्वासप्रक्रियेवर नियन्त्रण मिळवल्यास मनावर नियन्त्रण मिळवता येते. मनाचे आणि शरीराचे आरोग्य या दोहोंशीही श्वासाच्या क्रियेचा जवळचा संबंध आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५  रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण