प्रत्यक्ष

दैनिक प्रत्यक्ष चे कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्याद्वारे लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींच्या ‘श्रीरामचरितमानस’मधील सुन्दरकाण्डावर आधारित ‘तुलसीपत्र’ या अग्रलेखमालेतील 1000वा लेख दि. 05-08-2014 रोजी प्रकाशित झाला. या अग्रलेखमालिकेतून श्रद्धावानांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास करण्यासंबंधी मार्गदर्शन बापु करत आहेत, दुष्प्रारब्धाशी लढण्याचे कलाकौशल्य शिकवत आहेत आणि त्याचबरोबर संकटांना समर्थपणे सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची कलाही.
‘तुलसीपत्र’ अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांचे 1000 लेख पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्टोबर महिन्यातील मासिक ‘कृपासिंधु’चा अंक हा ‘सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात येईल, हे आपणा सर्वांना कळविण्यास आम्हाला अत्यंत आनन्द होत आहे.
या अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांनी चण्डिकाकुलाची ओळख, स्कन्दचिह्नाची माहिती, वेदांतील विद्या, गुरु-शिष्याचे नाते, भगवान किरातरुद्र आणि माता शिवगंगागौरी यांचे सात अवतार, हळद, आवळा, जव, मोगरा यांसारख्या वनस्पतींच्या उत्पत्तीची कथा, शिव-पार्वती विवाह, स्कन्द-कार्तिकेय आणि ब्रह्मणस्पति-गणपति यांची जन्मकथा, गणपतिवाहन मूषकराज कथा यांसारख्या अनेकविध महत्त्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले.
परमपूज्य बापुंच्या द्वारे लिहिल्या गेलेल्या या सहस्र तुलसीपत्रांचे संपूर्णपणे विवरण करणे अशक्य आहे, परंतु सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांकात डॉ. योगीन्द्रसिंह जोशी यांतील काही सारभूत मुद्यांबद्दल विवेचन करतील.

सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक (Sahastra Tulsipatra Visheshank)

दैनिक ‘प्रत्यक्ष’ के कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात हम सबके चहीते सद्गुरु अनिरुद्ध बापू द्वारा लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी के ‘श्रीरामचरितमानस’ लिखित सुन्दरकाण्ड पर आधारित ‘तुलसीपत्र’ नामक अग्रलेखश्रृंखला का 1000वां लेख दि. 05-08-2014 को प्रकाशित हुआ। इस अग्रलेखश्रृंखला द्वारा बापू श्रद्धावानों के जीवन के सभी क्षेत्रों में विकास करने संबंधी मार्गदर्शन कर रहे हैं, दुष्प्रारब्ध से लड़ने की कलाकुशलता सिखा रहे हैं और साथ ही साथ संकटों से समर्थरूप

सहस्र तुलसीपत्र अर्चन विशेषांक (Sahastra Tulsipatra Visheshank)

दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्याद्वारे लिखित, संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजींच्या ‘श्रीरामचरितमानस’मधील सुन्दरकाण्डावर आधारित ‘तुलसीपत्र’ या अग्रलेखमालेतील 1000वा लेख दि. 05-08-2014 रोजी प्रकाशित झाला. या अग्रलेखमालिकेतून श्रद्धावानांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास करण्यासंबंधी मार्गदर्शन बापु करत आहेत, दुष्प्रारब्धाशी लढण्याचे कलाकौशल्य शिकवत आहेत आणि त्याचबरोबर संकटांना समर्थपणे सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची कलाही. ‘तुलसीपत्र’ अग्रलेखमालेत सद्गुरु श्री अनिरुद्धांचे 1000 लेख पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑक्टोबर

ऑनलाईन हिन्दी eWeekly (e साप्ताहिक) के शुभारंभ के बारे में (Online e weekly Ambadnya Pratyaksha)

मैनें अपने कल के पोस्ट में प्रत्यक्ष जैसे एक eWeekly का ’महाशिवरात्री’ के शुभ अवसर पर प्रकाशित होने की घोषणा की थी l पर परमपूज्य बापू के निर्देश से यह eWeekly कल के बदले अगले सप्ताह, याने गुरूवार दिनांक, ६ मार्च २०१४ के दिन प्रकाशित किया जाएगा l ll हरि ॐ ll  ll श्रीराम ll  ll अंबज्ञ ll —————————————————————————————————————————————————————- In my yesterday’s Hindi blogpost I had mentioned that we are launching a Pratyaksha-like eWeekly in

ऑनलाईन हिन्दी eWeekly (e साप्ताहिक) का शुभारंभ

आप यह जानते ही होंगे कि दत्तगुरु पब्लिकेशन्स के द्वारा कृपासिन्धु यह मासिक पत्रिका मराठी, हिन्दी, गुजराती एवं अंग्रेजी इन चार भाषाओं में प्रकाशित की जाती है। अब दत्तगुरु पब्लिकेशन्स प्रत्यक्ष को eWeekly स्वरूप में प्रकाशित करने जा रहा है और यह प्रकाशन लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड की सहायता से हो रहा है। सभी श्रद्धावान जानते हैं कि दैनिक ‘प्रत्यक्ष’ का यह नौवाँ वर्ष चल रहा है। यह समाचारपत्र मुख्य रूप से मराठी में

बा पु ने पिछले गुरुवार को यानी २३-०१-२०१४ को ‘सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ।।’ इस ‘दुर्गा मंत्र’ के अल्गोरिदम पर प्रवचन किया । इस प्रवचन का हिन्दी अनुवाद ब्लॉग पर विस्तृत रूप में अपलोड किया गया है । इस प्रवचन के दो महत्त्वपूर्ण मुद्दें थे- १) यह अल्गोरिदम निश्चित रूप से क्या है और २) इस अल्गोरिदम के विरोध में महिषासुर किस तरह कार्य करता है

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi,

भारत सर्वाधिक युवाओं का देश बनता जा है। इसी मात्रा में, इस युवा देश में युवाओं के सर्वाधिक पसंदीदा माध्यमवाले सोशल मीडिया का प्रभाव बहुत अधिक मात्रा में बढ़ता जा रहा है। देश में नेटीजन्स की संख्या करोड़ों में बढ़ रही है, ऐसे में कोई भी सोशल मीडिया के बढ़ते प्रभाव को रोक नहीं सकेगा।  टेक्नोलॉजी के विकास के साथ साथ अधिकाधिक व्यापक होता हुआ यह माध्यम आज विश्व पर अपना अधिपत्य जमाए हुए है। जीवन के प्रत्येक क्षेत्र

aniruddha bapu, aniruddha, bapu, dr aniruddha joshi,

भारत सर्वाधिक तरुणांचा देश बनत चाललाय. त्याच प्रमाणात या देशात तरुणांचं सर्वाधिक आवडतं माध्यम असलेल्या सोशल मिडीयाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. देशातल्या नेटिझन्सची संख्या कोटींच्या प्रमाणात वाढत असताना, सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव कुणीही थोपवू शकणार नाही. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर अधिकाधिक व्यापक होत चाललेले हे माध्यम, आज जगावर अधिराज्य गाजवीत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सोशल मिडीयाचा अपरिहार्य परिणाम अगदी स्पष्टपणे जाणवतो.   म्हणूनच वेळ आली आहे, ती हे जबरदस्त क्षमता असलेले

धारी माता का प्रकोप

हाल ही में उत्तराखंड में जलप्रलय हुआ जिसकी वजह से बड़े पैमाने पर मानवहानी तथा वित्तहानी हुई। यह सारी ख़बरें हम समाचार पत्रों में और न्युजचॅनल्स्‌ में देख ही रहें थे। कल प्रवचन के दौरान बापूजी ने इस घटना का उल्लेख किया। इस बात से सम्बंधित लेख आज के दैनिक प्रत्यक्ष में प्रकाशित हुआ है। उसका हिंदी अनुवाद यहॉं दे रहा हूँ। ऐसा माना जाता है कि चारधाम यात्रा करनेवाले श्रद्धालुओं की सुरक्षा धारा माता करती है।