क्रोध

मानवसमाज का बड़ा हिस्सा जब भगवान को भूलकर दुराचारी बनता है, जब अत्यंत घमंड, लोभ, क्रोध, मोह आदि षड्रिपु से ग्रस्त मानव इन्सानियत भूलकर एकदूसरे पर शस्त्र चलाते हैं, निशाचरचमुओं के साथ राक्षस जब दुराचार से श्रद्धावानों को तकलीफ़ देते है, जब सद्गुरुतत्व, ऋषितत्त्व, वंद्यजनों का अपमर्द किया जाता है, तब मानव समूह को जनपदोध्वंस अर्थात बड़ी बड़ी विपदाओं से होनेवाले सर्वनाश का सामना करना पड़ता है।”

‘मातृवात्सल्यविन्दानम्’ ग्रंथ में बापू ने आयुर्वेद का यही तत्वज्ञान अत्यंत सरल शब्दों में कथारूप में वर्णन किया है। खास तौर पर धर्मपालन, मर्यादापालन क्यों जरुरी है, यह बापू ने बताया है। परमेश्वरी नियमों के अनुसार पवित्र सहजता का अर्थ ही ’धर्म’ है। बापू ने धर्म की ऐसी व्याख्या की है। यह धर्म इन्सान की इन्सानियत को उसके अंतर्बाह्य विश्व में बरक़रार रखता है। जब इस पावित्र्य को ही मानवसमूह नष्ट करता है, तब उसे प्रचंड बड़ी विपदा का सामना करना पड़ता है।

औषधी द्रव्यों में आध्यात्मिक पहलू
बापू से चर्चा करते समय, उनका आयुर्वेदीय औषधियों के संदर्भ में ज्ञान तो पल पल महसूस होता है। साथ ही, औषधियों के गुण (प्रॉपर्टीज), औषधियों के कार्य (ऐक्शन) से लेकर उनके प्रभावों तक सभी बातें बापू अच्छी तरह से समझाते हैं।मगर सबसे महत्वपूर्ण बात है, बापू ने हम सबको विभिन्न वनस्पति-द्रव्यों के आध्यात्मिक महत्त्व भी समझाए। आयुर्वेद में इस्तेमाल होनेवालीं अनेक औषधियाँ बापू ने उनके आध्यात्मिक महत्वों समेत हमें समझायीं और उनके आध्यात्मिक पहलू हमारे ध्यान में ला दिए।

तुलसी, हलदी, अद्रक, सूण्ठ, कढीपत्ता, वावडिंग, जव ऐसी यह सूचि बहुत ही लंबी है। ‘दैनिक प्रत्यक्ष’ में ‘सुंदरकाण्ड’ पर आधारित अग्रलेख शृंखला में बापू ने, हनुमानजी जब बिभीषण के घर के बाहर आंगन में तुलसी देखते हैं, उस घटना पर लिखे अग्रलेख में तुलसी के आध्यात्मिक महत्त्व हमें समझाए। तुलसी घर में दुष्ट शक्तियों का प्रवेश रोकती है और केवल पवित्र शक्तियों को ही प्रवेश करने देती है, इस बात का हमें पता चला।

Rudra and Bhadra are the two forms of Lord Shiva

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ७ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में ‘रुद्र और भद्र ये शिव के दो रूप है’ इस बारे में बताया। ये जो बीज है ‘शं’, पहला वाला ‘शं’ और सं, तो ये ‘शं’ बीज है, तो ये ‘शं’ कैसा है, मैंने बोहोत बार बोला है। ‘शं’ शमने, ‘शं’ शांति, श से शमन होता है। दमन नहीं होता है। शमन होता है। इसका मतलब क्या है?

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह क्रोध हे विष आहे , Anger is like drinking poison, राग, गाडी, चालवणे, ब्रेक, रागीट, शहाणा, क्रोध, मन, नियन्त्रण, माणूस, स्वत:, देव, गुण, भगवंत, dr albert schweitzer, संताप, इतर, विकार, रोग, शस्त्र, मेंदू, कौतुक, शांत, सबबी, adrenaline, neurochemical, brain, car, short tempered, lord, god, bapu, Anger, Poison, person, die, break, Maan, krodh, raag, manus, dev, Shastra, santaap, aajar, rog,

क्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्‍याने मरावं अशी अपेक्षा करतो (Anger is like drinking poison and expecting the other person to die) बर्‍याच जणांचे म्हणणे असे असते की ‘माझं बाकी सगळं चांगलं आहे, पण राग आला की माझं मनावर नियन्त्रण राहत नाही. मी रागीट असलो तरी माझंच बरोबर आहे.’ पण माणसाचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे. रागावर नियन्त्रण करणं आवश्यक आहे. क्रोध हे असं विष

भय आणि क्रोध यांतील संबंध (The Relation Between Fear And Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

भय आणि क्रोध यांतील संबंध   सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्‍या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.   ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

क्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे (Fear is expressed as Anger) - Aniruddha Bapu Marathi Discourse 09 Oct 2014

क्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे   माणूस जेवढा रागीट तेवढा अधिक भित्रा असतो. मानवाच्या बाह्यत: जेवढा क्रोध असतो, तेवढे भय ( Fear ) त्याच्या मनात असते. मानवी मन जेव्हा कुतर्काद्वारे पुढे काय होणार या कल्पनांमध्ये अडकते, तेव्हा त्यातून भय निर्माण होते आणि तेच क्रोधरूपात व्यक्त होते. प्रत्येक क्रोध हा भीतीतूनच उत्पन्न होतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू

प्रेमाचा आणि क्रोधाचा आवाज (Voice of Love And Anger) - Aniruddha Bapu Discourse

लौकिक अंतरापेक्षा दोन माणसांच्या मनांमधील अंतर किती आहे, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. मनुष्य ज्याच्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती मनाच्या जवळ असल्याने त्या व्यक्तीशी तो मृदु आवाजात बोलतो; तर ज्याच्यावर तो रागवतो त्याच्यापासून मनाने दूर गेल्यामुळे, मानसिक अंतर वाढल्यामुळे तो त्याच्याशी ओरडून बोलतो. याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात विशद केले. आपण या व्हिडियोत ते पाहू शकता.     ॥ हरि ॐ