Search results for “बुद्धी ”

भीती आहे बुद्धीच्या जडत्वाचे कारण (Fear is the cause of Inertia of Intellect) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

भीती ही माणसाच्या जीवनात बुद्धीचे जडत्व निर्माण करते आणि त्यामुळे मानव बुद्धीचा वापरच करू शकत नाही. लहानपणापासून मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भित्यांना दडपून त्यांना भित्रे बनवू नका, त्यांना भक्तीतून निर्भय बनवा. भक्तीचा पाया असला तर त्यांचे पाऊल कधीच वाकडे पडत नाही. भगवद्‍भक्ती करून बुद्धीला जडत्व येऊ न देता मानवाने निर्भय बनले पाहिजे, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक 15 मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे

बुद्धीचे जडत्व (Inertia of Intellect) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

बुद्धीच्या जडत्वामुळे (Inertia of Intellect) मानवाचे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य कमी होते. बुद्धीला जडत्व येऊ नये यासाठी मानवाने भगवद्‍भक्तीच्या आधारे बुद्धीवर उचित संस्कार करून स्वत:ची आव्हाने पेलण्याची शक्ती वाढवून स्वत:चा जीवनविकास करायला हवा, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

जराहरता

सद्‍गुरु श्री अनिरुद्धजी ने २४ फरवरी २००५ के पितृवचनम् में ‘जराहरता (Jaraharata)’ इस बारे में बताया। हम लोग सभी यह स्टोरी जानते हैं महाभारत की, जरासंध की, कि जरासंध जब पैदा हुआ तब ऋषिओं ने आकर कहा कि, ‘ये सारे मानवजाति के लिए बहुत खराब बात है।’ तो उसे, टुकड़े करके दो फेंक दिए थे। ‘जरा’ नाम की राक्षसी आकर उन्हें सांधती थी। तभी इसी लिए सांधने के बाद, बार

हर एक इन्सान के पास एक क्षीरसागर होता है

सद्‍गुरु श्री अनिरुद्धजी ने २४ फरवरी २००५ के पितृवचनम् में ‘हर एक इन्सान के पास एक क्षीरसागर होता है’ इस बारे में बताया। हलाहल कहाँ उत्पन्न हुआ था? भाई देखो, क्षीरसागर में। जो परमपवित्र है, जिसमें अपवित्रता बिलकुल नहीं है, ऐसे क्षीरसागर में, जहाँ भगवान का निवास है, ऐसी जगह में भी जब बुरी प्रवृत्तियों की सहाय्यता ली जाती है, तो हलाहल पहले उत्पन्न होता है, यह जान लो भाई।

गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग १०

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.   आम्ही परमेश्वराची पूजा, जगातील बेस्ट मंत्रांनी म्हणतो आहोत, बेस्ट जगातील बेस्ट फुलं वाहतो आहोत, जगातलं बेस्ट जल वाहतो आहोत, जगातली बेस्ट म्हणजे सुगंध वाहतो जगातले, बेस्ट उदबत्या वाहतो आहोत- लावतो आहोत, बेस्ट दीप लावतो आहोत, बेस्ट सजावट केलेली आहे, त्याबरोबर आमचं मन पण बेस्ट आहे, आमचं शरीर पण बेस्ट आहे, आमची बुद्धी

गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ३

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘ गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग ३’ याबाबत सांगितले.   आम्ही जेव्हा हा मंत्र त्याच्याबरोबर उच्चारणार आहोत, तेव्हा हा गुरुक्षेत्रम् मन्त्र कशाचं काम करणार आहे? पुढे पुढे आम्हाला नेण्यासाठी, आमचा पुढचा मार्ग निर्घोर करण्याचं काम करणार आहे. त्याच्या उच्चारानंतर बाकीचे सगळे उच्चार असल्यामुळे आमचा उच्चार अधिकाधिक चांगल्या मार्गाने, अधिक चांगल्या स्थितीमध्ये, अधिक चांगल्या परिस्थितीमध्ये, अधिक-अधिक चांगल्या स्तरावरून घडण्यासाठी.

गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग २

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘ गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग २ (The significance of Guru-kshetram mantra in Shraddhavan’s life – Part 2) ’ याबाबत सांगितले.   सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले. हा एक मंत्र असा मंत्र आहे, हा तीन घटकांनी बनला आहे, पण ह्या तीनही घटकांनी बनलेला हा जो मंत्र

आपके हृदय में भक्ति का होना यह आपके लिए आवश्यक है - भाग २

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ४ फरवरी २०१६ के प्रवचन में ‘आपके हृदय में भक्ति का होना यह आपके लिए आवश्यक है- भाग २’ इस बारे में बताया।   आप टिफीन लेके जा रहे हैं अपनी बॅग में, राईट, उस बॅग में समझो नीचे ऐसी बॅग होती है राईट, तो पीछे ऐसी बॅग है, यहाँ नीचे यहाँ टिफीन रखा हुआ है, ये जो पार्ट है वो अगर समझो टूट गया रास्ते

स्तोत्र-सूक्ते भक्तीपूर्वक म्हणावीत (Chant the hymns with devotion)

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी  प्रवचनात ‘स्तोत्र-सूक्ते भक्तीपूर्वक म्हणावीत’ याबाबत सांगितले. तर आपण म्हणतो ना मनाला स्पर्श करणं सगळ्यात महत्वाच असतं आणि हे श्रीसूक्त जे आहे ना, हे मनाला स्पर्श करते मानवांच्या. महालक्ष्मीचं आणि लक्ष्मीचं ह्या माय लेकींचं एकत्रित असणारे सूक्त जे आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करतो, अगदी अर्थ नाही कळला ना, तरीदेखील करतच. बापू! असं कसं? अर्थ कळलाच पाहिजे. हो! मी अर्थावर बोलतो़च आहे. सगळे अर्थ

जाणीव - भाग ७ (Consciousness - Part 7)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ७ (Consciousness – Part 7)’ याबाबत सांगितले.   मी समजा तुम्हाला सांगितल एखाद्याला कोणाला ही सांगितल की बाबा तू दररोज राम, राम, राम म्हण, बरोबर. तुम्ही काय सांगाल दुसर्‍याला मी काय करतो? जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय? ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला? ‘नामस्मरण’. पण इथे आम्ही हा शब्द विसरतो. नाव उच्चारण आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये