Search results for “वाट”

Nahu Tujhiya Preme Satsang

Nahu Tuzhiya Preme २६ मे २०१३ तसं बघायला गेलं तर मे महिन्यातला एक रविवार, अगदी फारच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर २०१३च्या मे महिन्यातला शेवटचा रविवार. म्हणजे मे महिना संपत आलेला असेल आणि जो तो फक्त पावसाच्या येण्याची वाट बघत असेल; दुष्काळ संपण्याची वाट बघेल. पण ह्या दिवशी श्रध्दावान वाट बघत असतील स‌द्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या प्रेमवर्षावात आणि भक्तिरसात आकंठ भिजून जाण्याची, त्यांच्या जीवनातील भक्तिचा, प्रेमाचा दुष्काळ त्या दिवशी कायमचा संपेल ह्याची मला

Nahu Tujhiya Preme Satsang

२७ एप्रिल २०१३ चा शनिवार सांगलीकरांसाठी एक पर्वणी होती. सायंकाळच्या सुमारास परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे सांगलीत आगमन झाले आणि सुरू झाला एक आनंदसोहळा, एक जल्लोष. प्रत्येक श्रद्धावानाचे मन आनंदाने एखाद्या मोरासारखे थुईथुई नाचत होते आणि हा आनंद उत्तरोत्तर वाढतच जाणार होता. २८ एप्रिलला बापू श्रद्धावानांशी त्यांच्या प्रवचनातून संवाद साधणार होते आणि २८ एप्रिलचा रविवार उजाडला. खरं तर परमपूज्य बापूंच्या आगमनानंतर प्रत्येकाला इच्छा होती बापूंचे दर्शन घ्यायची, बापूंचे बोलणे ऐकण्याची

न्हाऊ तुझिया प्रेमे…… – डॉ. योगीन्द्रसिंह जोशी न्हाऊ तुझिया प्रेमे….. दिनांक २६ मे २०१३. स्थळ – पद्मश्री डी. वाय. पाटिल स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई. वेळ- संध्याकाळी ४ वाजता. सध्या सर्व श्रद्धावानांचे लक्ष केन्द्रित झाले आहे, ते याच कार्यक्रमावर. सर्व श्रद्धावान उत्सुकतेने, उत्कटतेने वाट पाहत आहेत, ती याच सोहळ्याची. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही खरं तर एक प्रेमरसयात्रा आहे, हा एक भक्तिरंग सोहळा आहे, हे एक भावावगाहन आहे. पण खरं तर हे

पिपासा, पिपासा-२, वैनी म्हणे आणि पिपासा पसरली आता डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध(All Pipasa songs available in Download section)

मी पाहिलेला बापू आपल्याला बापूंची (अनिरुद्धांची) एक वेगळीच ओळख करून देतो. अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या लेखांमधून आपल्या समोर येतात. ह्याच अनिरुद्धांची (बापूंची) खरी ओळख आपल्याला अभंगांतून होत असते. “वैनी म्हणे”, “पिपासा”, “पिपासा पसरली”, “ऐलतीरी पैलतीरी…” किंवा “बोलबोल वाचे…” अशा अनेक अभंगांच्या सी.डीं. मार्फत श्रीअनिरुद्धांच्या स्वरूपाची त्यांच्या श्रद्धावान मित्रांना ओळख होत असते. बापूंच्या सर्व श्रद्धावान मित्रांसाठी आज डाऊनलोड सेक्शन मध्ये पिपासा, पिपासा-२, वैनी म्हणे आणि पिपासा पसरली ह्यातील सर्व अभंग डाऊनलोड करायची सोय उपलब्ध करून देत आहे. मला खात्री आहे की ह्या सोयीमुळे हे सर्व अभंग ऐकणं सहज साध्य होईल. आणि शेवटी खरोखरच, मला असं वाटतं की श्रवणभक्ती हीच प्रत्येक श्रद्धावान भक्ताला भक्तीमार्गावर स्थिर करत असते.

Unique compassion of Aniruddha Bapu हरि ॐ बापू करितो अमुची सेवा । आद्यपिपादादांच्या अभंगातील या ओवीची खरी अनुभूती मिळते ती कोल्हापूर मेडिकल कॅम्पमध्ये. २६, २७, २८ जानेवारी २०१३ या तीन दिवसात कोल्हापूर मेडिकल कॅम्प संपन्न झाला. खरं तर गेली ८ वर्षे हा कॅम्प होत आहे. परंतु प्रत्येक कॅम्पमध्ये नाविन्य आहेच. लाभार्थींची वाढती संख्या, तिकडच्या लोकांमध्ये होणारे बदल आणि सुधारणा नियोजनपध्दतींमध्ये दरवर्षी होणारी सुधारणा ह्यामूळे या कॅम्पचा प्रगतीचा आलेख सर्व बाजूंनी

मॅनेजमेंटचा नवा मंत्र ( Jugaad - The new management mantra )

अधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजू-बाजूच्या परिस्थीतीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घ्यायची देखील आपाल्याला फूरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थीतीबद्दल सजग नसलो तरी बापू त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी कायम़च वास्तवाचे भान राखून सजग असतात. ह्याच सजगतेतून बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: दोन सेमीनार कंडक्ट केले व त्यापाठी होते त्यांचे अथक परिश्रम व अभ्यास. या सहस्‍त्रकाच्या पहिल्या

आश्‍वासक बापू (Bapu's reassurance and care)

ll हरि ॐ ll  कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे. ‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत

Pratyaksha anniversary issue

॥ हरि ॐ ॥ आज१५डिसेंबर. प्रत्यक्ष चालू होऊन आज सात वर्षझाली. आपल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी श्रीदत्‍तजयंतीला“दैनिक प्रत्यक्षचा” वर्धापनदिन विशेषांक, दिनांक २७ व २८ डिसेंबर २०१२ला प्रकाशित होणार आहे. ’प्रत्यक्ष’ त्याच्या स्थापनेपासून आता ७वे वर्ष पूर्ण करत आहे व हा प्रवास अत्यंत अभिनव व असामान्य ठरला आहे व पुढे देखील तो तसाच ठरेल ह्याचा मला विश्‍वास आहे. प्रत्यक्ष हे फक्त वर्तमानपत्र नसून ते एक “खबरदार पत्र” आहे जे प्रत्येक श्रध्दावानाला सावध ठेवते; येणार्‍या पुढील काळासाठी. आणि म्हणूनच मला विश्‍वास

आनंदाचा उत्सव.. आत्मबल महोत्सव(The festival of Happiness Aatmabal Mahotsav)

ll हरि ॐ ll     बरोबर एक वर्षापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर २०११ या दोन दिवशी श्रीहरिगुरूग्राम येथे दिवाळीचा जल्लोष साजरा होत होता. हा जल्लोष होता उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा… म्हणजेच २ दिवस चालणार्‍या आत्मबल महोत्सवाचा. ह्या महोत्सवाची संपुर्ण संकल्पना होती नंदाईची आणि त्याच बरोबर होते तीचे अविरत श्रम आणि तीच्या टीमची अतोनात मेहनत.   स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र हा उपक्रम बापू आणि नंदाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली सुरू

Guruvaakya, Aniruddha bapu,

ll हरि ॐll   Sadguru Shree Aniruddha Bapu    श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीहीदृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत.अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेकअनुभव कृपासिंधुमध्येही येतात.त्याशिवाय हे अनुभव आपल्या “अनिरुध्द बापू व्हिडीयोज” युट्युब चॅनलवर (http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid/videos?flow=grid&view=1) देखील पहायला मिळतात.हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर असतातच शिवाय सद्‌गुरुचरणी श्रध्दा आणि सबुरी दृढ करणारेही असतात.