Search results for “वाट”

भयावर मात कशी करावी (How to Overcome Fear) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

भयावर मात कशी करावी आहार, निद्रा, भय आणि मैथुन सर्व जिवांठायी असतात. पण ज्याची भीती वाटते त्यावर मात करणे ही निर्भयता आहे. सद्‍गुरुतत्त्वाची अभयमुद्रा भयाचा नाश करणारी आहे. भीतीचा नाश करून मानवाने नरजन्माची इतिकर्तव्यता साधावी, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४    रोजीच्या मराठी प्रवचनात श्रीहरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.  ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

आता वेध पुनर्मिलापाचे (Lord Ganesh's Punarmilap Procession)

आता वेध पुनर्मिलापाचे (Lord Ganesh’s Punarmilap Procession) बापूंच्या घरच्या गणपतीचे गुरुवारी दणक्यात आगमन झाले. ह्या सोहळ्यादरम्यान पुनर्मिलापाची मिरवणूक किती भव्य आणि दिव्य असेल याची झलक मिळाली. यावर्षी पुन्हा पण अधिक चांगल्या प्रकारे हा गणेशोत्सव अनुभवणे अगदी जगाच्या कानाकोपर्‍यातील श्रद्धावानाला www.aniruddha.tv च्या माध्यमातून शक्य झाले. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन, पहिल्या दिवशी पुजन व रात्री महाआरतीचे थेट प्रक्षेपण जगभरातील श्रद्धावानांना Aniruddha TV च्या माध्यमातून पाहीले सर्व श्रद्धावनांनी बापूंच्या सोबत

भक्तप्रेमाने कृष्ण मुकुटावर मोरपीस धारण करतो (Krishna, affectionate to His devotees wears a peacock feather on his crown) - Aniruddha Bapu Marathi Discourse 10 March 2005

राम अवतारात वनवासी रामाला वनातील एका मोराने जलस्रोतापर्यंत जाण्याचा मार्ग स्वत:चे एक एक पीस त्या वाटेवर अर्पण करत करत दाखवला. त्या मोराच्या त्या प्रेमाची आठवण म्हणून रामाने पुढील अवतारात म्हणजेच कृष्णावतारात स्वत:च्या मुकुटावर मोरपीस धारण केले. देव भक्ताला प्रेमाने डोक्यावर घेतो याचे हे उदाहरण आहे. कृष्णाने माथ्यावर मोरपीस का धारण केले आहे, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत

सामूहिक बुद्धिमत्ता - भाग १ (Swarm Intelligence - part 1) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत (swarm intelligence) संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती

बापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) - आंबील किंवा इडली (Ambil)

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सकाळच्या न्याहारीकरिता वेळ मिळत नाही असे अनेकजण सांगताना आपण ऐकतो…..आणि अशावेळी मग जे काही असेल ते, शक्यतो ब्रेडच आपल्या नाश्त्याचा आविभाज्य भाग बनतो. “ब्रेडशिवाय नाश्ता” ही संकल्पना अनेकांना पटत नाही. असं असूनही अनेक घरांमध्ये आजही विविध पदार्थ केले जातात. पण बापूंचा नाश्ता मात्र standard नाश्ता असतो. बापू आपल्या नाश्त्यासाठी एकतर आंबील आणि / किंवा इडलीच खातात; आणि इडली सुद्धा तांदूळ व उडदाच्या पीठाचीच ! काही ठिकाणी इडली

साई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant's Journey

अनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला

साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant's Journey) (फोरम पोस्ट नंबर - २)

अनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion”  हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या

आज बर्‍याच दिवसांनी आपण एकमेकांशी संवाद साधत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच दोन प्रोजेक्टस्‌मध्ये म्हणजे जेरीयाट्रिक इन्स्टीट्यूट व श्रीअनिरुध्दधाम यांच्या कामात व्यस्त होतो व त्यानंतर दरवर्षीप्रमाणे मी बापूंबरोबर गाणगापूरला गेलो. आज नववर्षाच्या पूर्वसंध्येवर मी तुम्हाला म्हणजेच बापूंच्या सर्व श्रध्दावान मित्रांना व त्यांच्या श्रध्दावान कुटुंबीयांना नववर्षाच्या अनिरुध्द शुभेच्छा देऊ इच्छीतो. येणारे नवीन वर्ष अंबज्ञत्वाच्या म्हणजेच आनंदाच्या मार्गाने जीवन प्रवास घडवणारे ठरो ही बापू चरणी प्रार्थना. प्रत्येक नववर्षाची सुरुवात आपण उपासनेने करत

श्रीश्वासम्

गुरुवार, दिनांक ०७-११-१३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीश्वासम्’ उत्सवाबद्दल महत्वाची माहिती दिली. जानेवारी २०१४ मध्ये ‘श्रीश्वासम्’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीश्वासम्’चे मानवी जीवनातील महत्वही बापुंनी प्रवचनात सांगितले. सर्वप्रथम “उत्साह”बद्द्ल बोलताना बापू म्हणाले, “मानवाच्या प्रत्येक कार्याच्या, ध्येयाच्या पूर्ततेसाठी उत्साह सर्वांत महत्त्वाचा असतो. उत्साह मनुष्याच्या जीवनाला गती देत राहतो. एखाद्याजवळ संपत्ती असेल परंतु उत्साह नसेल तर काहीही उपयोग नाही. मग हा उत्साह आणायचा कुठून? आज आपण बघतो की सगळीकडे अशक्तपणा जाणवतो. शरीरातला

सप्तमातृका पूजन (Saptamatruka Pujan)

  गुरुवार, दि. २४ ऒक्टोबर २०१३ रोजी परमपूज्य बापूंनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रवचन केले. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाचं जीवन निरोगी असावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं. ह्या दृष्टीकोनातून पूर्वापार परंपरेनुसार घरात बाळ जन्माला आल्यानंतर षष्ठी पूजन केलं जातं. मात्र काळाच्या ओघात चुकीच्या रूढी जोपासल्या गेल्या कारणाने ह्या पूजनाचे महत्त्व फक्त कर्मकांडापुरते मर्यादित राहिले. ह्या पूजनाचा उद्देश, त्याचे महत्व आणि मूळ पूजनपद्धती ह्याबद्दल परमपूज्य बापूंनी प्रवचनातून मार्गदर्शन केले.