Search results for “प्रवचन”

देव माझा विठू सावळा - भाग ३

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा – भाग ३’ याबाबत सांगितले. आम्ही सगळे कोण? तर ‘नाचती वैष्णव गाती रे’ आम्ही ‘वैष्णव’. हा वैष्णवांचा धर्म कसा? आम्ही कोण, कसे? तुकाराम महाराज काय सांगतात? ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। उतरावया भवसागर रे।’ कोणी केली? ह्या वाटा, हे संत ज्या दाखवतात ना, त्यांच्यावरूनच चालायचं असतं. बाकीच्या सगळ्या वाटा कुठेतरी तुम्ही चुकू शकता, पण संतांच्या पावलावर

तेन त्यक्तेन भुञ्जीथा

सद्‍गुरु श्री अनिरुद्धजी ने ०३ मार्च २००५ के प्रवचन में ‘तेन त्यक्तेन भुञ्जीथा:’ इस बारे में बताया। जिसका भी सच्चा उपभोग लेना चाहते हो, जो मेरे हित के लिए हो, तो उसका उपभोग करने के पहले त्याग करना सिखो और ये सिखाने वाली, ये राधा हैं। क्योकिं वो त्याग करके ही उसने जनन किया है सारी सृष्टी का। इसी लिए अगर मैं उसे जननी मानता हूँ, मानता हूँ नहीं मानना

माझा विठू सावळा

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत सांगितले. ही चंद्रभागा म्हणजे संतांची ‘माऊली’. प्रत्येक भक्त काय म्हणतो की मला वाळू व्हायचयं, मला वाळवंट व्हायचंय. मला देवा तुझ्या पायीची वहाण व्हायचंय किंवा नामदेवांसारखा श्रेष्ठ भक्त म्हणतो की, परमेश्वरा, पांडुरंगा तुझा पाय माझ्या डोक्यावर नाही पडला तरी चालेल, पण तुझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त आणि तुझ्याकडून परत जाणारा प्रत्येक भक्त हा माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे

विठू सावळा

सद्गुरु श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १३ नोव्हेंबर २००३ च्या मराठी प्रवचनात ‘देव माझा विठू सावळा’ याबाबत सांगितले. ‘देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा॥’ हा अभंग आम्ही लाख वेळा ऐकला असेल, पण आमच्या डोक्यात कधी हा प्रकाश पडला नाही. ‘देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा॥’ विठ्ठलाची माळ कधीच विठ्ठलाच्या गळ्यात राहिली नाही राजांनो. ती भक्तांच्या गळ्यासाठीच आसुसलेली असते. परंतु आम्ही कधीतरी, ही माळ तेवढ्या मनाने, प्रेमाने विठ्ठलाच्या गळ्यात

माँ दुर्गा , Mother Durga

सद्‍गुरु श्री अनिरुद्धजी ने ३१ मार्च २०१६ के पितृवचनम् में ‘माँ दुर्गा हमारी प्रार्थनाओं का उत्तर देती हैं’ इस बारे में बताया। मुझे अच्छा लगता है हमें, कोई भी सीधा ऐसा बैठा है, तो मुझे अ़च्छा नहीं लगता, वो काम करता रहे बस, बस, बस। I am myself workaholic and I want everyone be is workaholic absolutely. काम करते रहिए यार, शान से जियेंगे। So improve your english. ये अध्यात्मिक

समयोग

सद्‍गुरु श्री अनिरुद्धजी ने ३० जून २००५ के पितृवचनम् में ‘समयोग’ इस बारे में बताया। योग जो है, भगवान, उस भगवती शक्ति और भक्त तीनों का एक समवान हिस्से में आना, एक ही ट्रान्ससेक्शन में, एक ही समय, एक ही पल, तीनों आनंद जो होते हैं, उसे योग कहते हैं। भगवान तो हमेशा आनंदस्वरूप हैं। भगवती जो हैं, वो तो आल्हादिनी स्वरूप हैं, आनन्दप्रदायक, उत्पन्न करनेवाली हैं। खुद आनन्दस्वरूप भगवान,

रामाचा आत्मा, significance of life

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.    त्यानंतर येतो अंकुरमंत्र, एकदा हा ‘विच्चे’ सकट असणारा मंत्र आमचा ध्वजा घेऊन पुढे निघाला. ह्या बाकीच्या बाधाप्रशमनं, पापप्रशमनं, कोपप्रशमनं, सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं, त्रिविक्रमनिलयं ही तीन पावलं आम्हाला कळली की त्याच्यानंतर येतो तो अंकुरतत्त्व. इथे आम्हाला ओळख पटवून दिलेली आहे. दत्तात्रेय कोण? रामाचा आत्मा, सिम्पल. आम्हाला ह्याच्यामधून एकदा हे तीन मंत्र आम्हाला नीट कळले

गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग १२

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.    जे जे काही करायचं, ते फक्त तीन पदक्षेपात करतो, तीन पावलांमध्ये करतो, तीन शब्दांमध्ये करतो, आलं लक्षामध्ये! म्हणून तो ‘‘त्रिविक्रम’ आहे आणि करतो म्हणजे यशस्वीपणे करतो, बेस्ट करतो. त्याच्या जागी दुसरं कोणीच असू शकत नाही म्हणून तो ‘त्रिविक्रम’ आहे आणि अशा ह्या त्रिविक्रमाच्या निलयामध्ये हा मंत्र आम्हाला नेतो आणि मग आम्हाला सांगितलं

श्रद्धावानों के लिये जीवन में सुंदरकांड का महत्व

हरि ॐ, आज दुनियाभर में जो परिस्थिति है, उस परिस्थिति में भी बापुजी के सभी श्रद्धावान मित्र उपासना के माध्यम से बापुजी के साथ दृढ़तापूर्वक जुड़ गये हैं और इस सांघिक उपासना के साथ ही, श्रद्धावान अपनीं व्यक्तिगत उपासनाएँ और खुद की प्रगति के लिए आवश्यक होनेवाले विभिन्न Online Courses इनके माध्यम से, बापुजी के बतायेनुसार समय का यथोचित इस्तेमाल करके इस संकट के दौर को अवसर में परिवर्तित कर

शताक्षी प्रसादम्‌ के साथ ही एक कप हल्दीमिश्रित दूध का सेवन करना श्रद्धावानों के लिए यक़ीनन ही श्रेयस्कर

गुरुवार, दि. ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे “रामराज्य” ह्या विषयावर झालेल्या प्रवचनात सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी “शताक्षी प्रसादम्‌” हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला होता व ‘हा प्रसाद प्रत्येकाने नित्य प्राशन करावा’ असे सुचविले होते. हळद (हरिद्रा), मध, एक चतुर्थांश लसणाची पाकळी व ठेचलेली सूंठ यापासून हा प्रसाद तयार करावयाचा होता (लसणाच्या पाकळी ऐवजी आल्याचा छोटा तुकडा वापरला तरी चालेल असे स्पष्टीकरण नंतर दिले होते). शताक्षी प्रसादम्‌चे महत्त्व विषद करताना, शताक्षी