Search results for “वाट”

भविष्यातील सैनिक - स्नायपर ड्रोन्स

ह्या नवीन युगामध्ये युध्द ही फक्त युध्दभूमी पुरतीच मर्यादित (सीमित) राहिलेली नाहीत ह्या वास्तवाची जाणीव प्रत्येकालाच झालेली आहे. पारंपारिक पध्दतीची युध्द ही सायबर-युद्ध (सायबर वॉर), व्यापार-युध्द (ट्रेड वॉर), अंतराळ युद्ध (स्पेस वॉर), शहरी युध्द (अर्बन वॉर)च्या वापराने अधिक तीव्र, आक्रमक केली जात आहेत. याबरोबरच प्रगत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ह्या संपूर्णतया नव्याने उदयास आलेल्या आधुनिक युध्दाच्या सीमावर्ती आघाड्या (युध्द रेखा) आहेत. आजमितीला बहुतांशी सर्वच क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स आणि कृत्रिम

नवरात्रि-पूजन - आदिमाता दुर्गा एवं भक्तमाता पार्वती का एकत्रित पूजन

सध्या सुरु असलेल्या आश्विन नवरात्रोत्सवापासून, परमपूज्य सद्‍गुरु बापूंनी नवरात्रीपूजनाची शुद्ध, सात्त्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम्‌ पवित्र पद्धती सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देऊन अत्यंत कृतार्थ केले आहे. ह्या उत्सवानिमित्त, अनेक श्रद्धावानांनी त्यांच्या घरी अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात सुरु असलेल्या ह्या पूजनाचे, आकर्षक व प्रासादिक सजावटीसहित काढलेले फोटो, “नवरात्रीपूजन” या शीर्षकांतर्गत खास उघडलेल्या फेसबुकपेजवर पोस्ट केले आहेत. अशा ह्या विशेष नवरात्रीपूजनासंदर्भात, दैनिक प्रत्यक्षमध्ये रविवार, दि. १३ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या

नवरात्रिपूजन करण्याची शुद्ध, सात्त्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम पवित्र पद्धती

         दिनांक १४ सप्टेंबर २०१७ च्या ’दैनिक प्रत्यक्ष’ मधील अग्रलेखात दिल्याप्रमाणे ’नवरात्रीपूजनाचे’ विधीविधान खालीलप्रमाणे आहे. हिंदी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये हे विधीविधान देण्यात आले आहे. प्रत्येक श्रद्धावान आपल्या घरी अशा प्रकारे नवरात्रीपूजन करु शकतो.  प्रतिष्ठापनाः १)     नवरात्रीच्या प्रथम दिवशी पूजनास प्रारंभ करण्याआधी इष्टिकेस सर्व बाजुंनी गेरूचा लेप व्यवस्थित लावावा. (अंबज्ञ इष्टिका असल्यास ही कृती करायची गरज नाही) २)   तद्नंतर एका परातीत आवश्यक तेवढी मृत्तिका घेऊन

AADM-Anant-Chaturdashi-2017-Girgaon4

(उत्तरार्ध) ‘क्षमेचा सागर असणारा भगवंत क्षमाशील आहे, भगवंताचे कार्य मानवाला शिक्षा करणे हे नसून मानवाला प्रारब्धाच्या गुलामीतून सोडवून मानवाचा समग्र विकास करून आपल्या प्रत्येक लेकराला सर्वस्वी आनंदी बनवणे हीच भगवंताची इच्छा आहे. तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचतच असते, त्यासाठी कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, भगवंत आणि त्याचा भक्त यांचे नाते थेट आहे, त्यांच्यात कुणाही एजंटची गरज नाही.’ अशी ही शाश्‍वत संकल्पना डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशींनी श्रद्धावानांच्या मनावर ठसवली आणि सर्वसामान्य श्रद्धावानांचा प्रवास

डॉक्टर म्हटलं की आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा तयार होते. रुग्णांना तपासून त्यांची चिकित्सा करणारे, आधार आणि दिलासा देणारे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. एखाद्या वैद्यकपद्धतीतील तज्ञ डॉक्टर हा त्याच्या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान आणि नैपुण्य संपादन करतो, विलक्षण कामगिरी करतो, तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्या मनात साहजिकच आदरभाव निर्माण होतो. पण जर एखादे डॉक्टर त्यांच्या क्षेत्रात अत्यंत प्रवीण असतातच, पण त्याचबरोबर त्यांचा अन्य वैद्यकशास्त्रे, वेद, दर्शनशास्त्रे, तत्त्वज्ञान, प्राच्यविद्या, विज्ञान, माहिती-तन्त्रज्ञान

Shivapanchakshari Stotra_Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ०२ मार्च जनवरी २०१७ के पितृवचनम् में शिवपंचाक्षरी स्तोत्र यह ‘ॐ नमः शिवाय’ इस मंत्र का ही स्पष्टीकरण है’, इस बारे में बताया। ये शिवपंचाक्षरी स्तोत्र क्या करता है, ‘ॐ नमः शिवाय’ इस मंत्र का ही explanation देता है, स्पष्टीकरण करता है। हमें जानना चाहिये कि ये हमें ये तत्व भी सिखाता है कि भाई, प्रार्थना करनी है तो कैसी कि भगवान ही सब

bapu

॥ हरि ॐ॥ ॥ श्रीअनिरुद्धांची षष्ठ्यब्दिपूर्ति॥ परमपूज्य बापूंच्या प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या जीवनात ‘अनिरुद्ध पौर्णिमे’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक अनिरुद्ध पौर्णिमा तेवढीच महत्त्वाची. यंदाही बापूंचे श्रद्धावान भक्त ‘अनिरुद्ध पौर्णिमा’ साजरी करणार आहेत. तिथीनुसार ‘अनिरुद्ध पौर्णिमा’ सोमवार दि. १४-११-२०१६ रोजी असली, तरी आपण मात्र प्रथेप्रमाणे ती शनिवार दि. १९-११-२०१६ रोजी ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे साजरी करणार आहोत. आपण सर्वांनी बापूंच्या पन्नासाव्या वाढदिवशी ‘श्रीअनिरुद्ध सुवर्णजयंती महोत्सव’ साजरा केला. आपल्यातील अनेकजणांनी त्यात सहभागी होऊन त्या सोहळ्याचा

सुंदरकांड पठण उत्सव - १७ मे ते २१ मे २०१६

संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी विरचित ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ सर्व भारतभर श्रद्धावानजगतात अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्यातील ‘सुंदरकांड’ ह्या भागाला श्रद्धावानांच्या जीवनात आगळंवेगळं स्थान आहे. सद्गुरु बापूंसाठीही ‘सुंदरकांड’ ही अतिशय प्रिय गोष्ट आहे. सीतामाईच्या शोधाकरिता हनुमंताबरोबर निघालेल्या वानरांचा समूह समुद्रकाठी पोहोचतो इथपासून सुंदरकांडाची सुरुवात होते. त्यानंतर हनुमंत समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश करून सीतेचा शोध घेतो?व लंका जाळून पुन्हा श्रीरामांच्या चरणांशी येऊन त्यांना वृत्तांत निवेदन करतो. मग बिभीषणही श्रीरामांकडे येतो व श्रीराम वानरसैनिकांसह

गणेशोत्सव २०१५

या वर्षीदेखील आपल्या लाडक्या बापूंच्या घरचा गणेशोत्सव एका आगळ्यावेगळ्या आनंदात व उत्साहात पार पडल्याचे आपण सर्वांनीच अनुभवले. या गणेशोत्सवात बापूंनी, येणाऱ्या काळासाठी उचित ठरतील असे काही बदल केले होते. ह्यांतील सर्वांत लक्षणीय बदल म्हणजे दर वर्षी आपल्या भव्यतेमुळे, तरीही शिस्तबद्धतेमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत असलेली गणपतीची आगमनाची व पुनर्मिलापाची (विसर्जन) मिरवणूक ह्या वर्षीपासून न काढण्याचा बापूंनी घेतलेला निर्णय! एकंदरीत मुंबईभर नियमीत वाहतुकीची कोंडी होते व पोलिसांवर अतिरिक्त ताण पडतो. हा

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘आदिमाता शक्ति पुरवायला समर्थ आहे’ याबाबत सांगितले.

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ आदिमाता शक्ति पुरवायला समर्थ आहे ’ याबाबत सांगितले. आदिमातेकडे तिच्या बाळांसाठी भेदभाव नाहीव. सर्व तिची बालकंच आहेत. तिच्यासाठी छोटे बालक, आणि वृद्ध ही बालकंच आहे. वयाची अडचण आदिमातेला आड येत नाही. आपण प्रथम आपला भाव तपासून पहायला हवा. त्यात तसूभरही फरक वाटला तर ती चूक सुधारायला हवी. त्यासाठी ती आदिमाता आणि तिचा पुत्र त्रिविक्रम आपल्या हातात शंभरपट