Search results for “नाम”

स्वस्तिक्षेम संवादम् (swastikshem-sanwad)

काल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्‌ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी. यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे.  प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते।।’ हा श्‍लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ असेल, ज्या वेळेस प्रत्येक श्रद्धावानाने डोळे बंद करून, आपण प्रत्यक्ष

आश्‍वासक बापू (Bapu's reassurance and care)

ll हरि ॐ ll  कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे. ‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत

मध्यम मार्ग - २३ डिसेंबर २००७

परमपूज्य बापूंनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचे नामच मुळी ‘श्रीमद्‍पुरुषार्थ’ हे आहे. दैववादाची किंवा अंगाला राख फासण्याची भाषा सद्‍गुरु बापूंनी कधीच केलेली नाही व कुणासही शिक्षण, प्रपंच, व्यवसाय इत्यादिंकडे दुर्लक्ष करण्यास कधीच सांगितलेले नाही. मात्र प्रवृत्तिवादी जीवन अधिकाधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांच्या बरोबर भक्ती आणि मर्यादा हे दोन पुरुषार्थ नितांत आवश्यक आहेत, हेच सद्‍गुरु श्रीअनिरुध्द सदैव सांगत असतात. आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात खरी ससेहोलपट होत आहे,

बापूंकडून नव्या वर्षाची श्रध्दावानांना भेट - मातृवात्सल्य उपनिषद(Gift to Shraddhavans-Matruvatsalya Upanishad)

॥ हरि ॐ ॥ दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, “हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्‍या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे, जे म्हणून

नित्य अनिरुद्ध पूर्णीमा ! (Nitya Aniruddha Pournima)

ll हरिॐ ll   शनिवार १ दिसम्बर २०१२ के दिन हम श्रीहरिगुरुग्राम में अनिरुद्ध पूर्णीमा मनाएंगे । यह दिन हर बापूभक्त के लिए एक विशेष उल्हासभरा होता है । यह दिन हमारे बापूजी का जनमदिन है और श्रद्धावनों के लिए, उन पर प्रेम की खातिर, हमारे बापू सारा दिन अपने श्रद्धावान मित्रों के लिए व्यतीत करते हैं । जो कुछ मंगल है, शुभ है, जो प्रत्येक श्रद्धावान की उन्नति हेतु और उद्धार हेतु आवश्यक है वह सब इस दिन श्रद्धावनों के

Aniruddha Bapu

अनिरुद्ध पौर्णिमा अनिरुद्ध पौर्णिमा शनिवार १डिसेंबर २०१२ रोजी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे साजरी करणार आहोत. हा दिवस प्रत्येक बापू भक्तासाठी एक विशेष पर्वणी असते. हा दिवस आपल्या बापूंचा जन्मदिवस आहे आणि श्रद्धावानांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपले बापू संपूर्ण दिवस त्यांच्या मित्रांसाठी व्यतित करतात. जे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या उन्‍नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्‍यक आहे ते ह्यादिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ व अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्यादिवशी

श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव (Shree Dhanlaxmi Shree Yantra Pujan)

ll हरिॐll   आज आपण सर्वजण श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव साजरा करीत आहोत. अतिशय मंगलमयी या अशा उत्सवात सर्वात जास्त महत्वाच असत ते ‘श्रीयंत्रपूजन’. प्रत्येक श्रद्धावान भक्त ह्या उत्सवा मध्ये आपापल्या घरातील श्रीयंत्र घेऊन येतो व उत्सव स्थळी येऊन त्या श्रीयंत्राची पूजन व अभिषेक करतो. हे श्रीयंत्र म्हणजे नक्की काय व त्याच्या पूजनाचे अनन्य साधारण महत्व काय हे श्रीमातृवात्सल्यविन्दानाम ग्रंथात आहेच जे इकडे नमूद करत आहे. शिवाय बापूंनी गेल्यावर्षी ह्याच

कोजागिरी पौर्णिमा - महत्वाची माहिती (Kojagiri Pournima)

बापूंनी प्रवचनामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करण्याचे महत्व सांगितले होते, यासंबंधीचा व्हिडीओ मी यापूर्वीच माझ्या ब्लॉगवर पोस्ट केला आहे. अनेक श्रद्धावानांकडून विचारणा करण्यात आली आहे की, संपूर्ण रात्र जागरण करायचे आहे का, परंतु संपूर्ण रात्र जागरण करणे बंधनकारक नसून श्रद्धावान पहाटे ३.३० वाजेपर्यंतही जागरण करू शकतात. कृपया सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी.

कल दशहरा था। बापूजी खुद श्रीहरिगुरुग्राम में पधारे और सभी श्रद्धावानों को बापूजी के दर्शनों का लाभ मिला।  संपन्न हुए दशहरे के पावन पर्व की मेरे सभी मित्रों को शुभकामनाएं देते हुए मैं सदगुरु बापूजी के चरणों में यही प्रार्थना करता हूँ कि प्रत्येक श्रद्धावान का सदगुरु चरणों में “विश्वास” दृढ हो।  इस आश्विन नवरात्रि में हम सब ने कई घटनाएं देखीं। इस नवरात्रि के पहले दिन, अर्थात प्रतिपदा के दिन प्रभात समय श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम में

Shraddhavans enjoying Bapu’s presence during Pravachan आज दसरा. आज विजयोपासनेला बापू स्वत: श्रीहरिगुरुग्राम येथे हजर असतील व सर्व श्रद्धावानांना बापूंच्या दर्शनाचा लाभ होईल. माझ्या सर्व मित्रांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा. दसर्‍याच्या निमित्ताने प्रत्येक श्रद्धावानाचा सद्‌गुरु चरणी “विश्वास” दृढ व्हावा हीच सदगुरु बापूचरणी प्रार्थना. या आश्र्विन नवरात्रीमध्ये आपण अनेक गोष्टी घडताना बघितल्या. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच प्रतिपदेला पहाटे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीशिवगंगागौरीच्या स्नानाचा सोहळा होवून नवरात्रीला सुरुवात झाली. अनेक श्रद्धावान या