Search results for “वाट”

Bapu’s grace

अगदी लहानपणापासून प्रत्येकाला काही करायचे असते आणि काही बनायचे असते, म्हणजेच काहीतरी बदलायचे असते. हा हवा असणारा बदल ही त्या त्या मानवासाठी त्याच्या अपेक्षित प्रगतीची पाऊलवाट असते. अगदी दहा वर्षाच्या बालकापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धावस्थेत येऊन पोहोचलेल्या प्रौढापर्यंत प्रत्येकाला आहे त्या स्थितीत, आपण आणखी काही चांगले करायला हवे होते, मिळवायला हवे होते असे वाटतच राहते. मानवाची ही स्वत:च्या परिस्थितीत अधिक चांगले बदल घडवून आणण्याची इच्छाच त्याच्या विकासाला कारणीभूत ठरते. परंतु

वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका (Don't Waste Your Time, It's Precious)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०१ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका’ याबाबत सांगितले.   आपण किती वेळा शब्द म्हणतो हे, कंटाळा आला, थोडा टाईम पास करुया. वापरतो कि नाही आपण हा शब्द? तर टाईम पास हा शब्द आपण खूप वेळा वापरतो आणि टाईमपास न शब्द वापरता टाईमपास करत असतो. अर्धा तास आहे ना, जरा आराम करतो. रात्री दहा तास झोपलेला आहे, तरी अर्धा तास

महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो (The whole day of Mahashivaratri is considered as Pradosha Kaal)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २७ फ़ेब्रुवारी २०१४च्या मराठी प्रवचनात  ‘महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो’ याबाबत सांगितले. म्हणजेच काय, देवाला सूचना करण्यात उपयोग नसतो, का? कारण तो तुमचं मुळीच ऐकत नाही. जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर तो तुमचं ऐकत नाही. तो तुमचं मुळीच ऐकत नाही. म्हणून तुमचं भलं होतं. ज्यांची श्रद्धा नसते त्यांना सांगतो कर्मस्वातंत्र्य आहे, घ्या, करा जे पाहिजे ते करा. मी त्याच्यात बदल करणार नाही.

Aniruddha Bhajan Music App - Pipasa-3

Hari Om, I am very much delighted to let you know that many Shraddhavans have already downloaded the ‘Aniruddha Bhajan Music App’ and have also pre-booked the ‘Pipasa-3’ album. I am sure more and more Shraddhavans will further avail the opportunity. Here, I would also like to clarify that we will not be publishing this album (Pipasa-3) in the form of a CD and it will be made available only through our

तुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘तुमचा विश्वास मजबूत करा’ याबाबत सांगितले.   आता तुम्ही म्हणाल, बापू आम्ही faith ठेवायचा म्हणजे काय? विश्वास ठेवायचा म्हणजे काय? हा आम्हाला प्रश्न पडतो. बापू आम्ही साधी माणसं आहोत. आमचा कधी कधी विश्वास डळमळीत होतो हो! मला एक सांगा, जर हे तुम्हाला कळतं, तर मला कळत नाही का? बरोबर? म्हणजे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. तुमची भक्ती थोडीफार weak

Ashwin-Navaratri

॥ हरि ॐ॥ २०१७ च्या अश्‍विन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. खाली दिलेल्या पूजन विधीमध्ये परमपूज्य सद्गुरुंनी सांगितलेले बदल करून ते सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहचवित आहोत. ह्यापुढे नवरात्रीत (चैत्र व अश्‍विन) त्याप्रमाणे पूजन करावे. प्रतिष्ठापना : १) अश्विन तसेच चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी एक इष्टिका ओल्या पंचाने, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावी. (रामनाम वहीच्या कागदापासून बनविलेली इष्टिका मिळाल्यास वरील कृती करण्याची आवश्यकता नाही. जर साधी

Charakha Shibir

हरि ॐ, ३ ऑक्टोबर २००२ रोजी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी १३ कलमी कार्यक्रमात चरखा योजना मांडली. ही योजना मांडतेवेळी कष्टकरी समाजाला वस्त्र पुरवणे हा बापूंचा एक प्रमुख उद्देश होता. आजही गावांमधीलच नव्हे, तर लहान शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांमध्ये दारिद्र्यामुळे आपले शरीर झाकण्याएवढेही वस्त्र नसते. त्यामुळे त्या कुटुंबातील मुले शाळेत जात नाहीत व शिक्षणापासुन वंचित रहातात. या निरक्षरतेमुळे गरिबी वाढत जाते. बापूंच्या संकल्पनेतून निघालेली चरखा योजना’ गरिबी आणि निरक्षरतेचे चक्र तोडण्यासाठी उपयुक्त ठरते.

परमपूज्य सद्गुरू श्री सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० फेब्रुवारी २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची क्षमता वाढतच जाते’ याबाबत सांगितले. ‘आमचं वय वाढलं की आमचा गुणाकार बंद होतो ५० नंतर’, हा विचार सोडून द्या. आमचा गुणाकार अधिक समृद्ध होतो. तरुण वयामध्ये पण जेवढा गुणाकार आमच्याकडे नव्हता, तेवढा गुणाकार त्रिविक्रमाने आमच्या वयस्कर वयानुसार, वाढत्या वयानुसार आम्हाला दिलेला आहे.  किती पटलं बाळांनो? अरे काय? हो की नाही? सगळे काय १४ वर्षाचे बसले आहेत की

अनिरुध्द प्रेमसागरा कार्यक्रमावरील प्रतिक्रिया

हरि ॐ, अनिरुद्ध प्रेमसागरा…मुंबई नंतर बडोदा आणि काल नाशिक…राम लक्ष्मण सीतेच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत…बापू प्रेमसागराच्या अनिरुद्ध भावभक्ती वर्षावात सर्वच उपस्थित प्रत्येक क्षणाला अक्षरशः न्हाऊन निघाले. प्रत्येक अभंग पराकोटीच्या उच्चतम भावाने सादर झाला.सर्वच ओथंबलेले स्वर व सूर मन, अंतकरण, चित्ताच्या खोलवर गाभाऱ्यातून निघत होते,जे असंख्य भावनांच्या गहिवरांना मोकळी वाट करून देत होते. अत्यंत उत्कृष्ट नियोजन, गायक, वादक यांचे तेवढेच उत्कृष्ट सादरीकरण, फाल्गुनीवारांचे झोकून दिलेले योगदान, अनुभवसंकिर्तन, अभंगाच्या पार्श्वभूमी वरचे समयोचित

अनिरुद्ध प्रेमसागरा - २५ फेब्रुवारी २०१८ - नाशिक

हरि ॐ, २६ मे २०१३ रोजी ’न्हाऊ तुझीया प्रेमे’ हा भव्य सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला होता. आजही श्रद्धावानांच्या मनात या कार्यक्रमाच्या गोड आणि सुमधुर आठवणी रुंजी घालत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस सद्‌गुरु श्री अनिरुद्ध म्हणाले होते, “मित्रांनो, चार रसयात्रा झाल्या. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा. त्यानंतर भावयात्रा झाल्या. परंतू सगळ्याच्या बरोबर कायम चालू असते, आणि कायम चालू रहावी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात, ती ’आनंदयात्रा’. अवघाची