Search results for “श्रीकृष्ण”

न्हाऊ तुझिया प्रेमे - २

सद्गुरु गुणसंकीर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातूनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्गुरुंचे गुणसंकीर्तन केले आहे. श्रीकृष्णशास्त्री इनामदार, त्यांच्या पत्नी सुशिलाताई इनामदार, लीलाताई पाध्ये, आद्यपिपा, साधनाताई, मीनावैनी हे सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांचे कोंदण लाभले आणि ह्यातूनच जन्म झाला – ‘ऐलतीरी मी पैलतीरी तू’, ‘गाजतीया ढोल नी वाजतीया टाळ’, ‘पिपासा’, ‘वैनी म्हणे’, ‘पिपासा पसरली’,

त्रिविक्रम एकसाथ तीन कदम चलते हैं  (Trivikram walks 3 steps at a time) - Aniruddha Bapu

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध ने ६ मार्च २०१४ के पितृवचनम् में ‘त्रिविक्रम एकसाथ तीन कदम चलते हैं’ इस बारे में बताया। जल जो है इस पृथ्वी पर, पृथ्वी के अंतरिक्ष में हो या पृथ्वी पर हो, कुए में हो या नदी में हो या सागर में हो, आपके बदन में हो, कहीं भी हो, ये जल जितना बना पहले, उतना ही है। करोडों करोडों साल पहले जितना जल बना, वही, उतना

The Spiritual Transformation of the Mind through God's Stories

सद्‍गुरु श्री अनिरुद्धने २० फरवरी २०१४ के पितृवचनम् में ‘भगवान की कथाओं के द्वारा मन में आध्यात्मिक परिवर्तन’ इस बारे में बताया। तो वैसे ही जब भगवान की कथा पढते हैं, तब वही कथा अपनी जिंदगी में भी, उसका कनेक्शन अपने-आप जोडते रहते हैं। श्रीकृष्ण की कथा आती है, बाललीला की, हम लोग भी कितना मजा करते थे, हम अगर किशन जी के साथ उस समय होते तो कितना मजा

Aniruddha Bapu told in his Pitruvachanam dated 28 Apr 2016 that God never breaks His promises

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने २८ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में ‘भगवान कभी भी अपना वादा तोडते नहीं हैं’, इस बारे में बताया। जब हम संघर्ष को युद्ध मानते हैं, और हमारा संघर्ष सबसे ज्यादा किसके साथ रहता है, भगवान के साथ। संघर्ष है तब तक अच्छा है, भगवान के साथ जब युद्ध करने लगते हैं, तब महिषासुर के सैनिक बन गये। हम बहुत बार सोचते हैं, बापू हम

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने अपने ५ फरवरी २००४ के हिंदी प्रवचन में ‘राधाजी शुद्ध भाव हैं (Radhaji is shuddha bhaav)’ इस बारे में बताया।

राधाजी शुद्ध भाव हैं (Radhaji is shuddha bhaav) – Aniruddha Bapu‬ परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने अपने ५ फरवरी २००४ के हिंदी प्रवचन में ‘राधाजी शुद्ध भाव हैं’ इस बारे में बताया। हम उपासना करते हैं, साधना करते रहते हैं, आराधना करते रहते हैं, पूजन करते हैं, अर्चन करते हैं। अपने अपने धर्म, पंथ, प्रदेश, रीतिरिवाज के अनुसार अलग अलग तरीके से कर सकते हैं। कोई प्रॉब्लेम नहीं। लेकिन

श्रावण महिन्यातील घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण (Ghorkashtoddharan Stotra Pathan)

श्रावण महिना हा “श्रवण भक्तिचा महिना” म्हणून सर्वश्रुत आहे. म्हणूनच ह्या महिन्यामध्ये अधिकाधिक श्रवण भक्ति (devotion) वाढवून नाम, जप, स्तोत्र पठण करणे हे श्रद्धावानांसाठी श्रेयस्कर असते. परमपूज्य सद्‍गुरु बापू सुद्धा अनेकवेळा नाम, जप, स्तोत्र पठण तसेच सांघिक उपासनेचे महत्त्व आपल्या प्रवचनातून विषद करतच असतात. ए.ए.डी.एम.(AADM)च्या कार्यकर्ता शिबीरामध्ये परमपूज्य सद्‍गुरु बापूंनी श्रद्धावान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले होते की “ए.ए.डी.एम.ची पूर्णपणे उभारणीच मुळी बापूंनी “घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ….” ह्या स्तोत्राचं प्रॅक्टिकल म्हणून केलेली आहे”.

charakha shibir

३ ऑक्टोबर २००२ या दिवशी अनिरुध्दांनी त्यांची १३ कलमी योजना मांडली. ’चरखा’ हे बापूंनी योजलेल्या तेरा कलमापैकी एक कलम. चरखा चालवण्याचे महत्व बापूंनी आपल्याला ’श्रीकृष्णाचे हात’ या चरखा विशेषांकातील अग्रलेखातून सांगितलेले आहे. बापू म्हणतात, “संकटात सापडलेल्या, दरिद्री झालेल्या, दासी, गुलाम बनलेल्या असहाय्य द्रौपदीला वेळच्या वेळी वस्त्रे पुरविणार्‍या भगवान श्रीकृष्णाच्या हाताची बोटे मला चरख्यात दिसतात. हा कृष्णाचा हात तुम्ही हातात कधी घ्याल?” आता वेळ आहे आपण ह्या श्रीकृष्णाचा हात हातात घेण्याची…

त्रिविक्रम जल पर आधारित सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू का प्रवचन

गुरुवार, 6 मार्च 2014 को परमपूज्य बापू ने ‘ त्रिविक्रम जल ’ इस विषय पर प्रवचन किया। हिन्दी प्रवचन में भी बापू ने इस सन्दर्भ में संक्षेप में जानकारी दी। इस ‘त्रिविक्रम जल’ विषय पर आधारित मराठी प्रवचन का हिन्दी भाषान्तर यहाँ पर संक्षेप में दे रहा हूँ, जिससे कि सभी बहुभाषिक श्रद्धावानों के लिए इस विषय को समझने में आसानी होगी। — ‘हरि ॐ’। ‘श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र’ यह हम सब लोगों

श्रीमहिषासुरमर्दिनी स्थापना सोहळा - श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्(Mahishurshamardini at Shree Aniruddha Gurukshetram)

 Mahishurshamardini at Shree Aniruddha Gurukshetram  श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे संपन्न झालेल्या श्रीमहिषासुरमर्दिनी स्थापना उत्सवाला येत्या ९ ऑगस्ट २०१३ रोजी बरोबर ४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ऑगस्ट २००९ साली झालेल्या ह्या अभूतपूर्व सोहळ्याच्या आठवणी जागृत होताना मला खूप आनंद होत आहे. त्या आठवणी सर्व श्रद्धावानांबरोबर शेअर करण्यासाठी ही पोस्ट टाकत आहे. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २००९ ह्या काळात हा उत्सव श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम् येथे संपन्न झाला. साक्षात दत्तात्रेयांनी परशुरामाला सांगितलेल्या ‘त्रिपुरारहस्य’ ग्रंथातल्या

कार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय

२६ मे २०१३ – न्हाऊ तुझिया प्रेमे या कार्यक्रमाच्या दिवशी पद्म्श्री डॉ. डी. वाय पाटील स्टेडियममध्ये प्रसादालयात सेवा असल्याने कार्यक्रम पूर्णपणे पाहता आला नाही. मात्र ९ जून रोजी श्रीहरीगुरुग्रामच्या प्रांगणात हा कार्यक्रम चुकलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम पुन्हा दाखविण्यात आला. बापू ज्याठिकाणी प्रवचन करतात त्या स्टेजवर त्या स्टेजच्याच आकाराएवढ्या भल्या मोठ्या LED Screen वर कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था केली गेली. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत होता यासाठी प्रांगणात छप्पर बांधण्यात आले. चहा-कॉफी,