Search results for “वाट”

ईको-फ्रेंडली गणेश मूर्तियां

सप्टेंबर २०१९ संपादकीय, हरि ॐ श्रद्धावान वीरा श्रावणाचा पवित्र महिना येणार्‍या उत्सवांची चाहूल देतो आणि आध्यात्मिक वातावरणही बळकट करतो. या श्रावण महिन्यात श्रध्दावानांना दरवर्षी सामुहिक घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण करण्याची, महादुर्गेश्वर प्रपत्ती करण्याची आणि अश्वत्थ मारुती पूजनात सहभागी होण्याची संधी मिळते. या सगळ्याबरोबरच यावर्षापासून श्रावणात ’शिव सह-परिवार पूजन’ करण्याची अतिशय सुंदर संधी श्रध्दावानांना मिळाली. श्रध्दावानांना अनेकविध मार्गांनी आपल्या परमेश्वराप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करता येते त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. – समिरसिंह

अमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी

‘साउथ चाइना सी’ में बाहरी लोग हस्तक्षेप ना करें – चीन के विदेशमंत्री द्वारा अमरिका को चेतावनी बैंकॉक: साउथ चाइना सी का मुद्दा यह चीन और आसियान देशों का प्रश्न है| बाहरी देशों को इस मामले में अपनी नाक घुसेड़ने की आवश्यकता नहीं है| इस सागरी क्षेत्र का भाग ना होनेवाले देश चीन और आसियान देशों में अविश्वास निर्माण करने का प्रयत्न ना करें, ऐसी चेतावनी चीन के विदेशमंत्री वैंग

Aniruddha Bhaktibhav Chaitanya

हरि ॐ, ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह के प्रोमोज्‌ जब से हर गुरुवार को श्रीहरिगुरुग्राम में तथा सोशल मीडिया पर दिखाए जाने लगे हैं, तब से सभी श्रद्धावानों में इस समारोह के प्रति उत्साह बढता जा रहा है। इस समारोह के रजिस्ट्रेशन के लिए श्रद्धावानों का उत्साहपूर्ण प्रतिसाद मिल रहा है और प्रत्येक श्रद्धावान बेसब्री से इस समारोह की प्रतीक्षा कर रहा है। जिन श्रद्धावानों ने इस समारोह के लिए रजिस्ट्रेशन

Aniruddha Bhaktibhav Chaitanya

  हरि ॐ, २६ मई २०१३ को हम सबने एक अद्‍भुत एवं सुखद प्रेमयात्रा को अनुभव किया, वह प्रेमयात्रा थी ’न्हाऊ तुझिया प्रेमे’। सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध के प्रेम में, इस भक्तिभाव चैतन्य में नहाना क्या होता है, इसका प्रत्यक्ष एवं परिपूर्ण अनुभव इस दिन श्रद्धावानों ने किया। आज इस प्रेमयात्रा के ६ वर्ष पूरे हो रहे हैं और हम सब श्रद्धावान ३१ दिसंबर २०१९ को हो रहे ’अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ इस

Charakha Shibir

हरि ॐ, दिनांक १३ मे ते १९ मे २०१९ या काळात श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे दरवर्षीप्रमाणे श्रीहनुमान चलिसा पठण संपन्न झाले. या पठण काळात दररोज श्रीहनुमान चलिसेची १२३-१२५ आवर्तने झाली. याच काळात साईनिवास येथे चरखा शिबीरही संपन्न झाले. ’चरखा वस्त्र’ योजने अंतर्गत तयार झालेल्या सुतापासून दरवर्षी ’कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबीरात’ हजारो मुलांना शाळेचे गणवेश विनामुल्य पुरविले जातात. त्याचप्रमाणे विरार व पाली येथे होणाऱ्या वैद्यकिय शिबीरामध्येही गणवेश वाटप करण्यात येते. यासाठीच

Sudeep

हरि ॐ, सद्‌गुरु श्रीअनिरुद्धजी के कृपा-आशीर्वाद से और उन्हीं के मार्गदर्शन के अनुसार श्रद्धावान भक्तिमार्ग पर अपना सर्वांगीण विकास कराते रहते हैं। सद्गुरु श्री अनिरुद्धलिखित ‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’ तृतीय खण्ड ‘आनन्दसाधना’ के ‘आचमन-१२२’ में, परमात्मा को पसन्द होनेवालीं नौं बूँदों के बारे में जो वर्णन किया गया है, उसके ८ वें मुद्दे में कहा गया है – ‘८) श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज के समीप प्रज्वलित किये जानेवाले दीपक के तेल, घी तथा मोम

क्रमबध्दता - भाग २ (Sequence - Part 2)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता – भाग २ (Sequence – Part 2)’ याबाबत सांगितले.   सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता – भाग २ (Sequence – Part 2)’ याबाबत सांगितले. ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके। तयासी तुळणा कैचि ब्रह्माण्डी पाहता नसे।।’ की ब्रह्मांडामध्ये हनुमंताला तुलना कोणाशी देता येत नाही. कारण हा महाप्राण असल्यामुळे हा प्रत्येक गोष्टीतला क्रम हाच डिसाईड करतो, हाच निश्चित क्रम.

सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम (The Sun, The Moon And The Algorithm)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम’ याबाबत सांगितले.   हा सूर्य आणि हा चंद्र म्हणजे दिवस आणि रात्र यांची पण प्रतिकं आहेत म्हणजे प्रकाश असणं आणि प्रकाश नसणारी वेळ रात्र म्हणजे काळोख नाही, प्रकाश नसणारी वेळ त्या दोन्ही मध्ये असणारे हे दोन आकाशात लावलेले लोलक आहेत. ज्यादिवशी अमावास्या आहे त्यादिवशी आम्ही काय म्हणतो? आकाशात चंद्र नाही म्हणजे चंद्राचा प्रकाश नाही. पण त्यादिवशी आकाशाकडे बघा

(के एम एच सी) ग्रामीण/ नागरी / समाज / आदिवासी ह्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करून विकास (प्रतिबंधक, प्रोत्साहक, उपचारात्मक आणि पुनर्वसन) भारत सध्या जगातील अग्रेसर /(अग्रगणी ) अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.  तथापि अर्थव्यवस्थेची भरभराट होत असली तरी, देशातील भागांमध्ये काही समस्या वारंवार प्रकट होऊन जोमाने वाढत राहतात. सार्वत्रिकरीत्या ग्रामीण भागांमध्ये, विशेषत: दारिद्र्य हे एक असे सामाजिक दैन्य आहे, जे समाजाला अपंग बनविते आणि त्याच्या विकासात अडथळा आणते. बहुतांश वेळा,

प्रश्न विचारणे थांबवू नका  (Don't Stop Questioning)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘प्रश्न विचारणे थांबवू नका’ याबाबत सांगितले.   आम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की बापू! परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून? जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर? हळूहळू करत माकडं उड्या मारता मारता, सरळ चालायला लागलं, आणि मग एक लाख वर्षामध्ये त्याचा माणूस झाला, किंवा दोन लाख वर्षामध्ये झाला असेल. पण त्याला exactly