Marathi Pravachan

अन्न ग्रहणाचे महत्व

योग्य अन्न ग्रहणाचे महत्व दिनांक ९ जानेवारी २०१४ रोजी सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणासंबंधी महत्वाचा मुद्दा मांडला तो पुढील व्हिडीयोमध्ये देत आहे. सद्‌गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणाचे महत्व विषद केले आहे.