श्रद्धावानांना जोडणारा श्रीत्रिविक्रम (Shree Trivikram bonds Shraddhavans together) - Aniruddha Bapu Pravachan

श्रीत्रिविक्रमाच्या दोन श्रद्धावानांमधील भांडण मिटवून त्यांची मने जोडणारा श्रीत्रिविक्रम त्यांच्या चुकीच्या स्मृतींवर स्वत:चे पाऊल ठेवून श्रद्धावानांना जोडण्याचे कार्य कसे करतो, याबद्दल सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले. एकाच वेळेस तीन पावले टकणारा श्रीत्रिविक्रम दोन श्रद्धावानांच्या मनावर एकेक पाऊल टाकण्याबरोबरच तिसरे पाऊल त्यांच्या चुकीच्या स्मृतींवर टाकतो, असे बापुंनी सांगितले.  

 

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥