स्वत:तल्या बालकाला तुरुंगात डांबू नका – भाग – १ (Do not dump the child in ourselves)
दिनांक ९ जानेवारी २०१४ रोजी सद्गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात आपल्यातील बालक जगविण्याचे महत्त्व सांगितले. ह्या मुद्द्या बद्दल अधीक माहिती उद्या सुध्दा देणार आहोत.
दिनांक ९ जानेवारी २०१४ रोजी सद्गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात आपल्यातील बालक जगविण्याचे महत्त्व सांगितले. ह्या मुद्द्या बद्दल अधीक माहिती उद्या सुध्दा देणार आहोत.
दिनांक ९ जानेवारी २०१४ रोजी सद्गुरू अनिरुध्द बापूंनी प्रवचनात अन्न ग्रहणासंबंधी महत्त्वाचा मुद्दा मांडला तो पुढील व्हिडीयोमध्ये देत आहे.
मागच्या वर्षीप्रमाणे, याही वर्षी , परम पूज्य नंदाईंच्या मार्गदर्शनाखाली, हॅपी होममध्ये, श्रीमंगलचण्डिका प्रपत्तीची धावपळ सुरू झालेली पाहिली. नंदाई, तेथील काही श्रद्धावान स्त्रियांशी बोलत असताना म्हणाल्या, ‘तयारीची सुरुवातच आपण रामराज्याच्या पुस्तकात बापूंनी प्रपत्तीबद्दल सांगितलेली माहिती वाचूनच करुया. म्हणजे बापूंना काय अपेक्षित आहे ते आपल्याला नीट कळेल. दरवर्षी प्रपत्तीच्या आधी ही माहिती सर्व श्रद्धावान स्त्रियांनी वाचली म्हणजे त्यांना बापूंची भूमिका नीट समजून घेता येईल. ….आणि तेव्हाच मला आठवण झाली रामराज्याच्या प्रवचनाची, तो दिवस
आता श्रीवर्धमान व्रताधिराज चालू आहे. व्रताच्या काळात श्रद्धावान तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी / उपासनेसाठी जात असतात. त्याचबरोबर सर्व उपासना केंद्रांवर जाणारे व न जाऊ शकणारे श्रद्धावान गुरुपौर्णिमा अथवा अनिरुद्ध पौर्णिमेस तरी सद्गुरुंच्या दर्शनास येत असतात. ह्या श्रद्धावानांना अशा उत्सवांच्या वेळी बापूंना काहीतरी देण्याची मनापासून इच्छा असते. पण सद्गुरु बापू तर वैयक्तिकरित्या कधीच कोणाकडून काहीही घेत नाहीत. ज्यांना कोणाला काही देण्याची इच्छा आहे, त्यांनी ते देणगीस्वरूपात संस्थेच्या उपक्रमांकरिता संस्थेकडे जमा करावे असे बापू
आज बर्याच दिवसांनी आपण एकमेकांशी संवाद साधत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच दोन प्रोजेक्टस्मध्ये म्हणजे जेरीयाट्रिक इन्स्टीट्यूट व श्रीअनिरुध्दधाम यांच्या कामात व्यस्त होतो व त्यानंतर दरवर्षीप्रमाणे मी बापूंबरोबर गाणगापूरला गेलो. आज नववर्षाच्या पूर्वसंध्येवर मी तुम्हाला म्हणजेच बापूंच्या सर्व श्रध्दावान मित्रांना व त्यांच्या श्रध्दावान कुटुंबीयांना नववर्षाच्या अनिरुध्द शुभेच्छा देऊ इच्छीतो. येणारे नवीन वर्ष अंबज्ञत्वाच्या म्हणजेच आनंदाच्या मार्गाने जीवन प्रवास घडवणारे ठरो ही बापू चरणी प्रार्थना. प्रत्येक नववर्षाची सुरुवात आपण उपासनेने करत
३० ऑगस्ट २००९ रोजीच्या दैनिक प्रत्यक्षमध्ये आलेल्या अग्रलेखात परमपूज्य सद्गुरु बापूंनी त्यांना ‘काय आवडते व काय आवडत नाही’ हे स्पष्टपणे दिले होते. हे मांडताना ह्या अग्रलेखामध्ये बापूंनी ९ मापदंड दिले होते जे संस्थेशी निगडीत प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राबविले जातात. संस्थेच्या कामात सेवा करणार्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हे मापदंड कायमच लागू असतील. ह्या मापदंडांच्या आधारे प्रत्येक श्रद्धावानाला कुठल्याही अधिकारपदावर असलेल्या व्यक्तीचे वर्तन पारखण्याचादेखील पूर्ण अधिकार आहे. या वर्षीच्या अनिरुध्दपौर्णिमेच्या माझ्या भाषणात म्हटल्याप्रमाणे
भारत सर्वाधिक तरुणांचा देश बनत चाललाय. त्याच प्रमाणात या देशात तरुणांचं सर्वाधिक आवडतं माध्यम असलेल्या सोशल मिडीयाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. देशातल्या नेटिझन्सची संख्या कोटींच्या प्रमाणात वाढत असताना, सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव कुणीही थोपवू शकणार नाही. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर अधिकाधिक व्यापक होत चाललेले हे माध्यम, आज जगावर अधिराज्य गाजवीत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सोशल मिडीयाचा अपरिहार्य परिणाम अगदी स्पष्टपणे जाणवतो. म्हणूनच वेळ आली आहे, ती हे जबरदस्त क्षमता असलेले
[btn link=”http://www.aniruddhafriend-samirsinh.com/anirudha-pournima-2013-videos/” color=”orange”]For Videos[/btn]
गुरुवार, दिनांक ०७-११-१३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीश्वासम्’ उत्सवाबद्दल महत्वाची माहिती दिली. जानेवारी २०१४ मध्ये ‘श्रीश्वासम्’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीश्वासम्’चे मानवी जीवनातील महत्वही बापुंनी प्रवचनात सांगितले. सर्वप्रथम “उत्साह”बद्द्ल बोलताना बापू म्हणाले, “मानवाच्या प्रत्येक कार्याच्या, ध्येयाच्या पूर्ततेसाठी उत्साह सर्वांत महत्त्वाचा असतो. उत्साह मनुष्याच्या जीवनाला गती देत राहतो. एखाद्याजवळ संपत्ती असेल परंतु उत्साह नसेल तर काहीही उपयोग नाही. मग हा उत्साह आणायचा कुठून? आज आपण बघतो की सगळीकडे अशक्तपणा जाणवतो. शरीरातला
गुरुवार, दि. २४ ऒक्टोबर २०१३ रोजी परमपूज्य बापूंनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रवचन केले. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाचं जीवन निरोगी असावं आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं. ह्या दृष्टीकोनातून पूर्वापार परंपरेनुसार घरात बाळ जन्माला आल्यानंतर षष्ठी पूजन केलं जातं. मात्र काळाच्या ओघात चुकीच्या रूढी जोपासल्या गेल्या कारणाने ह्या पूजनाचे महत्त्व फक्त कर्मकांडापुरते मर्यादित राहिले. ह्या पूजनाचा उद्देश, त्याचे महत्व आणि मूळ पूजनपद्धती ह्याबद्दल परमपूज्य बापूंनी प्रवचनातून मार्गदर्शन केले.