Mega Blood Donation Camp 2013
Mega Blood Donation Camp 2013 Published at Mumbai, Maharashtra – India
Mega Blood Donation Camp 2013 Published at Mumbai, Maharashtra – India
न्हाऊ तुझिया प्रेमे लोगो “न्हाऊ तुझिया प्रेमे’ (Nahu tuzhiya preme )ह्या सत्संगाला मिळणारा उदंड व वाढता प्रतिसाद लक्षात घेता, तसेच पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमची आसनव्यवस्था बघता प्रत्येक श्रद्धावान भक्ताला, त्याने ह्या स्टेडियमला असलेल्या ११ वेगवेगळ्या प्रवेशगेटपैकी नक्की कोणत्या प्रवेशगेटने आत प्रवेश करायचा आहे, हे प्रवेशिका (एन्ट्री पास) घेतानाच कळवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवेशिकेवर (एन्ट्री पास) प्रवेश गेट छापणे आवश्यक आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता
सद्गुरु गुणसंकिर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुध्दांवरील श्रध्दावानांच्या प्रेमातुनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ व ज्येष्ठ श्रध्दावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्गुरुंचं गुणसंकिर्तन केलं आहे. श्रीकृष्णशास्त्री इनामदार, त्यांच्या पत्नी सुशिलाताई इनामदार, आद्यपिपा, साधनाताई, मीनावहिनी हे सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ श्रध्दावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांच कोंदण लाभल आणि ह्यातून जन्म झाला ’ऎलतिरी मी पैलतिरी तू’, ’गाजतिया ढोल नी वाजतिया टाळ’, ’पिपासा’, ’वहिनी म्हणे’, ’पिपासा पसरली’, ’तुम बिन कौन
मी पाहिलेला बापू आपल्याला बापूंची (अनिरुद्धांची) एक वेगळीच ओळख करून देतो. अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या लेखांमधून आपल्या समोर येतात. ह्याच अनिरुद्धांची (बापूंची) खरी ओळख आपल्याला अभंगांतून होत असते. “वैनी म्हणे”, “पिपासा”, “पिपासा पसरली”, “ऐलतीरी पैलतीरी…” किंवा “बोलबोल वाचे…” अशा अनेक अभंगांच्या सी.डीं. मार्फत श्रीअनिरुद्धांच्या स्वरूपाची त्यांच्या श्रद्धावान मित्रांना ओळख होत असते. बापूंच्या सर्व श्रद्धावान मित्रांसाठी आज डाऊनलोड सेक्शन मध्ये पिपासा, पिपासा-२, वैनी म्हणे आणि पिपासा पसरली ह्यातील सर्व अभंग डाऊनलोड करायची सोय उपलब्ध करून देत आहे. मला खात्री आहे की ह्या सोयीमुळे हे सर्व अभंग ऐकणं सहज साध्य होईल. आणि शेवटी खरोखरच, मला असं वाटतं की श्रवणभक्ती हीच प्रत्येक श्रद्धावान भक्ताला भक्तीमार्गावर स्थिर करत असते.
ll हरि ॐ ll यावर्षी कोल्हापूर वैद्यकिय आणि आरोग्य शिबिरास गेलेल्या मस्कत उपासना केंद्राच्या वंदनावीरा नाईक यांचा शिबिराबद्दलचा हा अनुभव. रुद्ध ( बापू ) यांचे अकारण
Unique compassion of Aniruddha Bapu हरि ॐ बापू करितो अमुची सेवा । आद्यपिपादादांच्या अभंगातील या ओवीची खरी अनुभूती मिळते ती कोल्हापूर मेडिकल कॅम्पमध्ये. २६, २७, २८ जानेवारी २०१३ या तीन दिवसात कोल्हापूर मेडिकल कॅम्प संपन्न झाला. खरं तर गेली ८ वर्षे हा कॅम्प होत आहे. परंतु प्रत्येक कॅम्पमध्ये नाविन्य आहेच. लाभार्थींची वाढती संख्या, तिकडच्या लोकांमध्ये होणारे बदल आणि सुधारणा नियोजनपध्दतींमध्ये दरवर्षी होणारी सुधारणा ह्यामूळे या कॅम्पचा प्रगतीचा आलेख सर्व बाजूंनी
अधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजू-बाजूच्या परिस्थीतीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घ्यायची देखील आपाल्याला फूरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थीतीबद्दल सजग नसलो तरी बापू त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी कायम़च वास्तवाचे भान राखून सजग असतात. ह्याच सजगतेतून बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: दोन सेमीनार कंडक्ट केले व त्यापाठी होते त्यांचे अथक परिश्रम व अभ्यास. या सहस्त्रकाच्या पहिल्या
काल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी. यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे. प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते।।’ हा श्लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ असेल, ज्या वेळेस प्रत्येक श्रद्धावानाने डोळे बंद करून, आपण प्रत्यक्ष
ll हरि ॐ ll कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे. ‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत
ll हरि ॐ ll मागील वर्षी श्रीमंगलचंडिका प्रपत्ती पूजनाच्या तयारीचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक स्त्री भक्तांना मांडणीसाठी या व्हिडीओचा उपयोग झाला. या प्रपत्तीच्या तयारीसाठी ज्या सामग्रीची आवश्यकता असते त्यात शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नसल्याने ओला हरबर्याच्या वापरास परम पूज्य बापूंनी परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगां करता भक्तांची अडवणूक झाली किंवा शेंगांचा तूटवडा असल्याकारणाने अवास्तव भाव आकारला गेला. अशा वेळेसही भक्त